नेहमीच्या खाण्यातील ५ पदार्थामुळे होतो जीवघेणा कॅन्सर 

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्यामते आपल्या आहारातील काही ठराविक पदार्थ थेट कॅन्सरच्या धोक्याशी जोडलेले आहेत. जे हळहळू शरीरात टॉक्सिन्स वाढवून कॅन्सरचा धोका निर्माण करतात. रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर […]

अधिक वाचा..

गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय

आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये गुडघेदुखीची समस्या ही अगदी कॉमन झाली आहे. पूर्वी जसजसे वय वाढत जात असे तशी गुडघेदुखीची समस्या त्रास देत असे, परंतु सध्या ऐन तारुण्यात देखील गुडघेदुखीची समस्या सतावते. गुडघेदुखी, गुडघ्यांना सूज येणे यामुळे बसताना, उठताना त्रास होतो सोबतच, काहीवेळा चालणे – फिरणेही अवघड होऊन जाते. गुडघेदुखीची ही समस्या वाढत्या वयामुळे, सांध्यांवरचा ताण किंवा […]

अधिक वाचा..

कानाची काळजी कशी घ्यावी

थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो.आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. सध्या थंडीचा पारा सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे अनेकांना कान दुखण्याचा […]

अधिक वाचा..

दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

थंडीच्या दिवसांत दही खावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. आयुर्वेदानुसार दह्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास त्यामुळे अनेक फायदे मिळतात. हिवाळ्याच्या दिवसांत लोक थंड प्रकृतीचे पदार्थ खाणं टाळतात. कारण या पदार्थांमुळे तब्येतीला धोका उद्भवू शकतो तसंच घसा खराब होतो. पण असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही बाराही महिने खाऊ शकता पण योग्य पद्धतीनं, योग्य […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यास नारळ पाणी

वाढत्या वजनामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. जेव्हा पोट आणि कंबरे भोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, तसेच इतर आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात. नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता […]

अधिक वाचा..

हातापायांवर दिसतात किडनी डॅमेजची ‘ही’ लक्षण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ

किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतात. किडनी रक्त फिल्टर करून त्यातील विषारी तत्व आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. पण जेव्हा किडनींमध्ये काही बिघाड होतो, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करत नाहीत. याचा प्रभाव आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील. नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी दिवस चांगला. आर्थिक स्थिती सुधारेल आणि किचकट कामातून सुटका होईल. वृषभ: मेहनतीचा दिवस. महत्त्वाचे काम तुमच्याकडे येऊ शकते. रिअल इस्टेट व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता. घरातील वातावरण समाधानकारक राहील. मिथुन: काम करण्याच्या पद्धतीत बदल केल्याने यश मिळेल. मीडिया, लेखन, सोशल मीडिया […]

अधिक वाचा..

नाशपती रसाचे फायदे

नाशपाती हे फळ शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्यात भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व घटक मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यास आणि मुतखडा विरघळवण्यास मदत करतात. नाशपातीच्या रसाचे मुतखड्यावर फायदे 1) मुतखडा विरघळवतो नाशपातीतील नैसर्गिक अॅसिडिक घटक खडे मऊ करून त्यांना शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतात. 2) मूत्रवहन संस्थेचे आरोग्य राखतो नियमित […]

अधिक वाचा..

पायऱ्या (जिना) चढण्याचे फायदे

मित्रांनो, शारीरिक हालचाल कमी असणारी बैठी जीवनशैली ही अलीकडच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. याचा अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत विपरित परिणाम होतो आहे. त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत. मात्र, यावर मात करण्यासाठी तुम्ही तासनतास जिममध्ये जाण्याची गरज नाही. अगदी रोजच जे करतो त्यात थोडा बदल केला तरी पुरेसे आहे. म्हणजे बघा ना […]

अधिक वाचा..

टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवा

रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधीवात, गाउट, आमवात, बरा होण्यास मदत होते. टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होण्यास मदत होते. Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संध्याकाळ 400 टाळ्या वाजवल्याने ५, ६, महिन्यातच बरा होऊ शकतो. ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा […]

अधिक वाचा..