मातेचे दूध म्हणजे अमृतच

डिलिव्हरीनंतर प्रोलॅक्‍टीन आणि ऑक्‍सिटोसीन या हार्मोन्सच्या प्रभावामुळे दूध तयार होते. तसेच आईला आपल्या अपत्याबद्दल वाटणारे प्रेम, जिव्हाळा, बाळाला पाहिल्यामुळे, जवळ घेतल्यामुळे, बाळाचा आवाज ऐकल्यामुळे, तसेच बाळाच्या आठवणीनेसुद्धा आणि बाळास आईचे स्तन चोखावयास दिल्याने आईला पान्हा फुटतो आणि दूध येऊ लागते. डिलिव्हरीनंतर पहिले तीन-चार दिवसांत जे दूध येते त्यास कोलोस्ट्रम किंवा चीक असे म्हणतात. या चिकामध्ये […]

अधिक वाचा..

धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकत का; जाणून घ्या कस…

धातूचा चमचा मधाच्या भांड्यात बुडवू नये असे सांगितले जाते. अगदी पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदाचा हा नियम घरोघरी पाळला जातो. यामागचे कारण म्हणजे धातूमुळे मधावर प्रक्रिया होऊन ते विषारी बनू शकते किंवा त्याचे आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. धातूचा चमचा मधात काही क्षण वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे, मध किंचित आम्लयुक्त आहे आणि हे खरे आहे की ॲसिड धातूंवर […]

अधिक वाचा..

थंडीत नारळ पिण्याचे फायदे आणि तोटे

नारळाचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. आजारपण असो वा नसो नारळ पाणी पिणं कधीही चांगलं. आजारी पडल्यावर डॉक्टरही नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण नारळ पाणी कोणत्या सीजनमध्ये प्यावे हे अनेकांना समजत नाही. थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात नारळ पाणी प्यायल पाहिजे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत. नारळ पाणी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

पायांवर सूज येण्याची कारणे व उपचार

अनेकांना दिवसभरात खूप वेळ उभे राहून काम करावे लागते, अशांचे संध्याकाळी पाय सुजलेले दिसतात; पण दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ती सूज नाहीशी झालेली आढळते. अशी सूज असल्यास विशेष काळजी करायचे कारण नसते; पण पायांबरोबर शरीरावर इतरत्र देखील सूज येते, तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक चिकित्सा करावी लागते. तिचे काही प्रकार असतात. १) पेरीफेरल इडिमा: यामध्ये तळपाय, घोटे, […]

अधिक वाचा..

एनर्जी ड्रिंक्स पिल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम

एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला इन्स्ंटट एनर्जी मिळते. पण यामुळे अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण होतो. एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने मेंदूच्या वाढीवरही वाईट परिणाम होतो. आजकाल विविध प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. हे एनर्जी ड्रिंक्स शरीराला त्वरित एक्टिव्ह मोडमध्ये आणू शकतात. पण दीर्घकाळात ते शरीराला हानी पोहोचवतात. जास्त साखर आणि जास्त कॅफीन असलेली हे एनर्जी ड्रिंक्स […]

अधिक वाचा..

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं काही वेळानं बंद होतं. कारण जखम झालेल्या जागी ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गाठ तयार होते. रक्ताची गाठ तयार होणं किंवा रक्त गोठणं ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. जी जखमेतून जाणाऱ्या रक्ताला रोखते. पण जेव्हा रक्ताच्या गाठी सामान्यापेक्षा जास्त तयार […]

अधिक वाचा..

आहार सेवनाविषयीचे नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये. अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो. अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने […]

अधिक वाचा..

आठवड्यातून दोनदा तरी खायलाच हवी मसूर डाळ; पहा काय आहेत फायदे

प्रोटीन म्हणजेच प्रथिने ही शरीरात तयार होत नाहीत तर ती आपल्याला आहारातून घ्यावी लागतात. आपली प्रत्येकाची प्रथिनांची गरज ही आपल्या वजनाइतकी असते. त्यामुळेच आपल्या प्रत्येक जेवणात प्रथिनांचा आवर्जून समावेश असायला हवा असे सांगितले जाते. मांसाहार करणाऱ्यांचे ठिक आहे पण शाकाहार करणाऱ्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. मात्र शाकाहार करणाऱ्यांनी आहारात पनीर, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, डाळी […]

अधिक वाचा..

केळीच्या सालीसोबत हा पदार्थ दातांना लावल्याने पिवळे दात पांढरेशुभ्र होतील

दात पिवळे पडणं ही एक कॉमन समस्या आहे. ज्यामुळे आपल्या हास्यावर परिणाम होतो. इतकंच नाही तर जे लोक रोज ब्रश करतात त्यांचे दातही पिवळे झालेले दिसून येतात. दात पिवळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेक लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्सचा आधार घेतात. केळी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असे फळ आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, यांसारखी […]

अधिक वाचा..

तुम्ही सुध्दा जेवताना वरून मीठ घेता का

जर जेवणात मीठ कमी असेल तर जेवण फारसं चविष्ट लागत नाही. काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. पण कधी कधी नकळतपणे जेवणात मीठ कमी पडतं. आणि मग सगळ्यांना ताटात थोडं थोडं मीठ वाढायला लागतं. जेवताना पदार्थांत वरून मीठ टाकल्यास शरीराचे संतुलन बिघडू शकतं. मीठ योग्य प्रमाणात सेवन केलं तरच ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. अन्यथा जास्त प्रमाणात मीठाचं […]

अधिक वाचा..