गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरीच तयार करा ‘हे’ खास तेल

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण चाळिशी किंवा पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरू व्हायचा. पण आता मात्र तरुण मंडळीही गुडघे दुखत आहेत, अशी तक्रार करताना दिसतात. काही जणांचं वजन खूप वाढलेलं असतं. वाढत्या वजनामुळे त्यांना लवकर गुडघेदुखी सुरू होते. काही जणांचं बैठं काम जास्त असल्याने गुडघ्यांचा व्यायाम होतच नाही आणि त्यामुळे […]

अधिक वाचा..

दात किडू नये म्हणून घरगुती उपाय

आपण चेहऱ्याचे, केसांचे सौंदर्य याकडे पुरेपूर लक्ष देतो. पण चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या दातांकडे मात्र आपण पुरेस लक्ष देत नाही. दातांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे दिसते. यासाठी न चुकता वेळच्या वेळी दात घासणे, दात दुखत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणे यांसारख्या गोष्टी नियमित व्हायला हव्यात. बजाज फिनान्स, सेव्हइन, शॉप से, […]

अधिक वाचा..

गाजर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात 

बहुतांश लोक गाजर कधीतरी खातात. परंतु, गाजर नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे अनेकांना माहिती नसते. प्रदूषीत वातावरणामुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून गाजर आपले रक्षण करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. हृदय, त्वचा, केसगळती, डोळे, पचनशक्ती, अ‍ॅसिडिटी, कँसर अशा आजारात गाजर लाभदायक आहे. हे आहेत गाजर खाण्याचे फायदे  १) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, […]

अधिक वाचा..

शेवग्याच्या शेंगा आहेत जीवनदान देणारं अमृत

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतात शेवगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं की मोरिंगा, ड्रमस्टिक इत्यादी. ही एक प्रकारची हिरवी भाजी आहे. ज्याचं वैद्यकिय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. हे खायला जितकं स्वादीष्ट असते तितकंच याचे फायदेही मिळतात. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे  मोरिंगा शरीराच्या अनेक पोषक तत्वांनी परीपूर्ण असते. यात एंटी इंफ्लेमेटरी, […]

अधिक वाचा..

जास्वंदीचे आरोग्यासाठी फायदे 

जास्वंदाचे फुल दिसयला जेवढे सुंदर असते तेवढेच फायदेशीर असते. सुंदरता वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी याचा अनेक वर्षांपासुन वापर केला जात आहे. अनेक प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी आणि ब्यूटी ट्रीटमेंटसाठी जास्वंदाच्या फुलाचा उपयोग केला जातो. स्ट्रेस आणि पॉल्युशन मुळे केस गळण्याची समस्य असो कींवा पिंपल्सची, या दोन्हीसाठी हे फुल फायदेशीर आहे. केस गळण्याची समस्या: केस गळण्याच्या समस्येपासुन प्रत्येक […]

अधिक वाचा..

भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

बाजरी मध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक पोषक घटक असतात. थंडीच्या दिवसात सगळ्यांनी बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते. शारीरीक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी हा मुख्य आहार आहे. बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय बाजरी मॅग्नेशियम, पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे जे रक्तदाब […]

अधिक वाचा..

आंबा बागेतील मोहरांचे संरक्षण

आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते. […]

अधिक वाचा..

थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी काही खास टीप्स

हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. त्यामुळे काही घरगुती उपचार ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ओठ आणि त्वचा चांगली ठेवू शकाल. थंडीत ओठांची अशी घ्या काळजी फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय […]

अधिक वाचा..

दारु न पिताही लिव्हर खराब होण्याच १ महत्त्वाच कारण

फळांचा ज्यूस घेणे हे फळं चावून खाण्यापेक्षा सोपे असते. त्यामुळे बहुंताश जण फळांचा ज्यूस घेणे पसंत करतात. अगदी घरी नाही केला तर हॉटेलमध्ये मिळणारा फ्रूट ज्यूस किंवा टेट्रा पॅकमध्ये मिळणारा ज्यूस आवर्जून घेतला जातो. उपवासाच्या काळात, बाहेर उन्हात फिरताना किंवा लहान मुलांनाही हेल्दी म्हणून फ्रूट ज्यूस दिला जातो. पण फ्रूट ज्यूस चवीला चांगला लागत असला […]

अधिक वाचा..

झोप येत नसेल तर मग हा एक पदार्थ खा लगेच झोप लागेल 

हल्ली जीवनशैली बदलल्याने आपल्या जीवनाच्या अनेक गोष्टीही बदलल्या आहेत. आपण आपला आहार वेळेवर घेत नाही. व्यायाम, योगा आणि मेडिटेशनपासून दूर राहतो. त्यामुळे मग शरीर स्थुल बनतं. कमी वयात म्हातारपण येतं आणि आजारपण मागे लागल्याने औषधांची जंत्री घेऊनच फिरावं लागतं. काही लोकांना तर खराब जीवनशैलीमुळे रात्रीची झोपही चांगली येत नाही. कामाचा ताण, मानसिक दबाव किंवा मोबाईल, […]

अधिक वाचा..