तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास होऊ शकतात हे गंभीर परिणाम

आवश्यक पोषणतत्त्वांमध्ये व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते हाडांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, रोगप्रतिकारक यंत्रणा समर्थनासाठी आणि शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जगभरात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत आणि काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची इतकी कमतरता असते की त्यांच्या व्हिटॅमिन डीच्या पातळीची संख्या एका आकड्यात असते. तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी […]

अधिक वाचा..

मजबूत हाड होण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला कोणता धोका होतो…

कॅल्शियम हे एक असं खनिज आहे, जे हाडं आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासह स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील कार्य करते. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होऊ शकतात. दातही कमी वयात पडतात, किंवा दातांचा त्रास होऊ लागतो. यासह हृदयाचे आजार आणि शरीर […]

अधिक वाचा..

तोंडातील फोड आणि हिरड्यांची समस्या तुरटीचा उपयोग केल्याने होतील दूर 

तोंडाला येणारे फोड ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या सामान्य असली तरी या समस्येचा त्रास खूप जास्त होतो. तोंडात फोड आले तर काही खाणं-पिणं अवघड होऊन बसतं. अशात वेगवेगळी औषधं घेतली जातात. पण औषधांऐवजी ही समस्या एका नॅचरल उपायाने दूर करता येते. तो उपाय म्हणजे तुरटी. तोंडातील फोड: तोंडाला आलेले फोड अनेक दिवस त्रास […]

अधिक वाचा..

मधुमेह म्हणजे काय…

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित […]

अधिक वाचा..

पाणी म्हणजेच जीवन…

आरोग्यासाठी करा सेवन… दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको) सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे. पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे. […]

अधिक वाचा..

वांग व डाग आणि चेहरा सुंदर होण्यासाठी प्रभावी उपाय

वांगाचे, डागांचे मूळ कारण ‘शरीरातील काही बिघाड ‘असे आहे .प्रत्येकाच्या शरीरात पित्त कफ वात हे त्रिदोष संतुलित अवस्थेत असतात ,परंतु जर पित्त आणि वात बिघडले कि आपले शरीर अनेक आजारांना निमंत्रण देते.पित्त आणि वात दोष असणाऱ्यांनी पित्त वात भडकावणारे पदार्थ आहारविहारात वापरल्यास हे दोष बिघडतात आणि वांग येणे सुरु होते. स्त्री आणि पुरुष कोणालाही कधीही […]

अधिक वाचा..

जीवनसत्वे व्हिटॅमिन्सचा आवश्यक वापर

अ(A): प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते. पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते. ब१(B1): पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते. ब२(B2): मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, […]

अधिक वाचा..

आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी

१) Silence (ध्यान) शांत बसुन स्वतःच्य अंतर मनात डोकावणे, म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान! मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान. अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत […]

अधिक वाचा..

1 एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन स्कीम

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय मुंबई: देशाचा अर्थसंकल्प 2025 लवकरच सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2025 पासून युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) लागू होणार आहे. यूपीएस कधीपासून लागू होईल सरकारने 25 जानेवारी 2025 रोजी […]

अधिक वाचा..