आहार सेवनाविषयीचे नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये. अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो. अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने […]

अधिक वाचा..

टाचदुखीवर घरगुती उपाय 

आपण दिवसभर ज्या पायांवर उभे असतो ते पाय मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं. मात्र कधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी गुडघे. मात्र टाचदुखी ही तर बहुतांश महिलांमध्ये अतिशय सामान्य समस्या असल्याचे दिसते. टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते. […]

अधिक वाचा..

रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचनमधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. लवंगमध्ये व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, आयर्न, […]

अधिक वाचा..

पक्षाघात आणि आधुनिक उपचार

मेंदूच्या काही भागाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने व त्यामुळे मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्याने होणारा हा आजार म्हणजे पक्षाघात (स्ट्रोक). पक्षाघाताचा उपचार घरच्या घरी किंवा सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या स्ट्रोकचे निदान करण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी किंवा तज्ज्ञ उपलब्ध नसलेल्या ठिकाणी अजिबात करू नये. पक्षाघात हा सामान्यतः जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा मर्यादित असतो, तेव्हा होतो. हे मुख्यतः इस्केमिक […]

अधिक वाचा..

लघवी केल्यानंतर पाणी प्यावे का

शरीराला हायड्रेट ठेवते: लघवी गेल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. लघवीची नळी साफ करते: लघवी केल्या नंतर पाणी प्यायल्याने मूत्रमार्ग साफ होण्यास मदत होते. यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. किडनी निरोगी ठेवते: किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचे काम करते. पाणी प्यायल्याने किडनी चांगले काम करण्यास मदत […]

अधिक वाचा..

कांजण्यावर घरगुती उपाय 

कांजण्या (चिकन पॉक्स) हा एक सामान्य विषाणूजन्य संसर्ग आहे. ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठते, द्रव भरलेले फोड येतात. हे सहसा मुलांवर परिणाम करते, परंतु मोठ्यांना देखील ते होऊ शकते. चिकन पॉक्स सामान्यतः सौम्य असतो आणि सुमारे एक किंवा दोन आठवड्यांत स्वतःहून निघून जातो, परंतु काही लोकांमध्ये बॅक्टेरियामुळे होणारे त्वचेचे संक्रमण, न्यूमोनिया किंवा एन्सेफलायटीस यासारख्या गुंतागुंत होऊ […]

अधिक वाचा..

जास्वंद आरोग्यासाठी गुणकारी

१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते. २) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा […]

अधिक वाचा..

थंडीत सिताफळ खण्याचे फायदे 

आपण राहतो त्या भागात पिकणारी फळं आणि भाज्या आपण जास्त प्रमाणात खायला हव्यात. याचं कारण म्हणजे त्यातूनच आपल्या शरीराचे सगळ्यात जास्त पोषण होते. आपल्या मातीत पिकणाऱ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक पोषणमूल्ये देतात. म्हणूनच आपण सफरचंद, किवी, चेरी अशी फळं खाण्यापेक्षा केळी, आंबा, सिताफळ, जांभूळ, बोरं यांसारखी लोकल फळं आवर्जून खावीत. सीताफळ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर […]

अधिक वाचा..

जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

शरीराला प्रोटीनप्रमाणेच व्हिटामीनही आवश्यक असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात भारतीयांच्या आहारात डाळींचे खास महत्व आहे. डाळींना प्रोटीनचे भांडार मानले जाते. ठराविक डाळीचे पाणी प्यायल्यानं २१ दिवसांत व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करता येते. शरीरातलं व्हिटामीन […]

अधिक वाचा..

तांब्याची भांडी वापरताना तुम्ही ‘हे’ नियम पाळता का

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अलीकडे ट्रेंड म्हणून घरोघरी तांब्याच्या भांड्यांचा वापर केलेला दिसतो. पूर्वी आरोग्याच्या दृष्टीने हा वापर केला जाई. सद्यस्थितीत तांब्याची भांडी पुनर्वापरात आली आहेत, याचा आनंदच आहे. पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला तर त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागू शकतात. म्हणूनच तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना कोणती काळजी […]

अधिक वाचा..