फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध आहे नक्की बघा…

दुधापासुन दही बटर पर्यंत, साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, मसाले, सुकामेवा, भाजीपाला जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये,ही महिलांची वृत्ती इतकंच नाही तर खाल्लेली फळ, कालची शिल्लक राहिलेली डाळ,भाजी,चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली मसालावाटण, सर्वप्रकारची कडधान्ये, वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, उरलेली शितपेये, मिठाया, एक ना धड भाराभर वस्तू या सर्व वस्तू तुमच्या […]

अधिक वाचा..

शांत झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय

4-7-8 श्वास घेण्याची पद्धत:- हे विशेष श्वास तंत्र शरीर आणि मन दोन्ही शांत करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये ४ सेकंद नाकातून श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर ७ सेकंद श्वास रोखून ठेवावा आणि ८ सेकंद तोंडातून श्वास सोडा. असे २-३ वेळा केल्याने आराम मिळेल आणि झोप येईल. या पद्धतीमुळे मनातील विचार थांबतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, त्यामुळे […]

अधिक वाचा..

सीताफळ खाण्याचे आरोग्यादायी फायदे

औषधी गुणधर्म सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, क-जीवनसत्त्व, बी-१ आणि बी-२ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे. उपयोग सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे […]

अधिक वाचा..

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

बसून पाणी पिणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते. उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात पोहचते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. आणि पचनक्रिया विस्कळीत होते. यासह गॅस्ट्रिक ॲसिडची समस्याही निर्माण होऊ शकते. […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

1) गॅसची समस्या होईल दूर बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात. 2) वजन कमी होत आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा […]

अधिक वाचा..

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरत घातक…

डायबिटीसने पीडित रूग्ण:- जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचं सेवन केल्याने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. किडनीची समस्या असेल तर:-  नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ […]

अधिक वाचा..

टाचदुखी कारणे व घरगुती उपाय

कारणे नियमित पोट साफ न होणे. जड अन्नपदार्थ जास्तच खाणे. घाईघाईने जेवणे. उपाय एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या. लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा. हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळ संध्याकाळ करा. कोमटच पाणी प्या. पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. […]

अधिक वाचा..

कारल खाल्ल्यानंतर हे 4 पदार्थ खाऊ नयेत

दूध:- कारले किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर दूध पिऊ नये. यामुळे शरीराची मोठी हानी होते. कारलं खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आंबा:- लोकांना आंबा खायला खूप आवडतो. कारल्याच्या भाजीबरोबर खात असाल तर थांबा. यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मुळा:- मुळा आणि कारले एकत्र खाऊ नये. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन वर घरगुती उपाय

१) तुळस:- तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशीची पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित. २) कुळीथ:- रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळीथ पाण्यात भिजवून ते सकाळी कुस्करून व गाळून २-३ महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो. ३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्या जाळून त्याची राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर […]

अधिक वाचा..

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात. नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास […]

अधिक वाचा..