शरीरात व्हिटॅमिन ई कमी झाल्यास होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

शरीर निरोगी ठेवण्यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप महत्वाचे ठरत असतात. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सपैकी एक म्हणज व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई आपलं शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन ई एक पॉवरफूल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि जे आपल्या शरीराचा फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून बचाव करतं. मात्र, हे व्हिटॅमिन शरीरात जर कमी झालं तर शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. […]

अधिक वाचा..

कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात अळशीच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. अळशीच्या बियांनी भलेही तुम्हाला वजन कमी करण्यास आणि डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळत असेल तरीही काही लोकांसाठी अशी बियांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी अळशीच्या बियांचं सेवन करू नये. बद्धकोष्ठतेची समस्या अनेक […]

अधिक वाचा..

वृद्धापकाळातील समस्या

म्हातारपण हा आयुष्याचा सुवर्णकाळ असतो पण म्हातारपणात येणाऱ्या सामान्य समस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्या का होतात आणि त्या कशा नियंत्रित करता येतील. १) हृदयाचे आरोग्य: वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे, धावणे किंवा जॉगिंग करण्यात अडचण येणे, वारंवार धडधडणे आणि रक्तदाब पातळीत बदल होणे हे सामान्यतः दिसून येते. हे प्रामुख्याने हृदयाच्या स्नायू हळूहळू कठीण आणि […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. तुमचा वेळ काही विशेष व्यवस्थापन किंवा नियोजन करण्यात जाणार आहे. दिवसभर तुम्ही व्यस्त राहणार आहात. तुमचा भौतिक आणि सांसारिक दृष्टिकोन थोडासा बदलू शकतो. तुमचा आत्मसन्मान वाढेल असे काम तुम्ही करत असाल तर त्यात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण ठिक असेल. वृषभ: आजचा दिवस उत्तम आहे. तुमचा मानसन्मान, प्रतिष्ठा […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग धब्ब्यांपासून नैसर्गिक मुक्ती

कधी चेहऱ्यावर वारंवार येणारे पिंपल्स, ब्लॅकहेड्स, किंवा डाग-धब्बे पाहून त्रास होतो का? प्रत्येक वेळेस महागडी क्रीम, फेसवॉश किंवा उपचार करूनही परिणाम दिसत नाहीत? मग ही घरगुती पण अत्यंत परिणामकारक आयुर्वेदिक रेसिपी तुमच्यासाठीच आहे! फक्त दोन नैसर्गिक घटक इमली आणि कोथिंबीर यांच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे घालवू शकता. ही पद्धत शरीरातील उष्णता कमी करते, रक्त […]

अधिक वाचा..

तुरटी अमृततुल्य आहे कारण या ९ आजारात आहे गुणकारी

तुरटी म्हणजेच फिटकरी हिचा वापर आपण दाढी झाली की कापलेले असेल किंवा कुठे थोडेफार त्वचा सोलली गेली असेल तर ती बरी होण्यासाठी करतो. पण या व्यतिरिक्त सुध्दा अनेक फायदे तुरटी आपल्याला देते जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील. तुरटीचे फायदे पावसाळ्याच्या मौसमात तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. तुरटी ही दोन रंगात मिळते लाल आणि सफेद. […]

अधिक वाचा..

महिलांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ‘हा’ आजार

जसजशी जीवनशैली बदलतेय तसतसं आजारांचं प्रमाणही वाढलं आहे. विशेषत: महिलांमध्ये. महिलांमध्ये अनेक आजारांचा धोका दिसू लागला आहे. महिलांना ऑस्टियोपोरोसिस, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि ऑटोइम्यून आजारांबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांना एका आजाराची सर्वाधिक शक्यता असते. हा आजार 15 ते 49 वयोगटातील महिलांना होण्याची शक्यता असते. त्यांना याबाबत खूप काळजी […]

अधिक वाचा..

डिप्रेशन दूर करण्यासाठी उपाय

१) आपल्याला डिप्रेशन (नैराश्य) आले, हे स्वतः मान्य करणे महत्वाचे आहे. त्यानंतरच उपायांचा विचार करता येईल. डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे. याबद्दल कमीपणा बाळगू नये. डिप्रेशन मध्ये कुटुंबाचा व मित्रमंडळींचा मानसिक आधार खूप मोलाचा आहे. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. २) डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला कामात ठेवावे. कशात तरी गुंतवून घ्यावे. आवडणारे काम करावे. काहीच करायला नको […]

अधिक वाचा..

डेंग्यू पासून बचाव कसा करावा

सध्या पावसाळा सुरु असल्याने ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यू ताप, डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डब्यातील साचलेले पाणी, टाकून दिलेले टायर आणि पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या खराब असणे यासारखे घटक डासांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. कमकुवत रोगप्रतिकारक क्षमता असणारे लोक, लहान मुले आणि वृद्ध लोक डेंग्यूच्या संसर्गास बळी पडतात. जेव्हा संक्रमित डास […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात साथीच्या रोगांपासून मुलांना दूर कसे ठेवाल

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच तो साथरोगांचा हंगामही असतो. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवेतील जतूंच्या वाढीसाठी पावसाळा पोषक ठरतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल ताप, सर्दी-खोकला, अन्न-विषबाधा यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग वाढतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यांना या रोगांचा धोका जास्त असतो. […]

अधिक वाचा..