जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस मेष राशीसाठी ठीक आहे. नोकरी आणि व्यवसायात काही बदल होणार आहेत ते तुम्ही सकारात्मक आहेत असे समजा. या बदलामुळे तुमचे सहकारी थोडे नाराज होऊ शकतात. तुम्हाला इतरांना मदत केल्याने समाधान मिळते, त्यामुळे आजचा दिवस परोपकारात जाणार आहे. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सगळीकडे तुमचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण रात्री जोडीदाराची तब्येत […]

अधिक वाचा..

सुक्या मेव्यामधील ‘हा’ एक पदार्थ आहे हाडांवर रामबाण उपाय

सुकामेवा हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. असं असलं तरी काही पदार्थ तुमची हाडे आतून मजबूत करू शकतात हेही खरं आहे. असाच एक पदार्थ म्हणजे काळे मनुके. हे दिसतात तर एवढेसे पण यांचे फायदे आभाळाएवढे आहेत. काळे मनुके एक गोड आणि पोषक तत्वांनी समृद्ध सुपरफूड आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स तुमची हाडे मजबूत […]

अधिक वाचा..

शारीरिक कमकुवतपणा नाही तर दृष्टीवरसुद्धा परिणाम करेल ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

प्रथिने, कॅल्शियम आणि लोह हे पोषक घटक जसे चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असतात, तसेच व्हिटॅमिन बी १२ देखील आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, हाडांचा कमकुवतपणा, हातापायात मुंग्या येणे, मूड स्विंग किंवा नैराश्य येऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ची पातळी ज्यावेळी खूपच कमी होते, तेव्हा ते डोळ्यांमार्फत मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला […]

अधिक वाचा..

मेथीच्या बियांमुळे खरंच वजन कमी होतं का?

भारतात प्रत्येत घरात वापरल्या जाणाऱ्या मेथीच्या बियांना पारंपरिक औषध म्हणून ओळख मिळाली आहे. पण, या छोट्याशा बियांचं खरं रहस्य काय आहे. त्या वजन कमी करण्यात मदत करतात का, हार्मोन्स संतुलित ठेवतात का की उलट पचनावर परिणाम करतात. मेथीच्या बिया खायच्या की टाळायच्या मेथीच्या बिया शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्यांचं योग्य प्रमाणात आणि पद्धतीनं सेवन […]

अधिक वाचा..

‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगत

‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आहार कसा असावा? काय खावे, काय नाही खाल्ले तर तब्येतीवर होतात परिणाम 

थंडीची चाहूल लागली की शरीरात काही बदल होतात. सगळ्याच ऋतुंमध्ये आहाराला फार महत्व असते. हवामानानुसार आहारात बदल करणे आरोग्यासाठी फारच आवश्यक असते. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते. अशा वेळी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीराला पोषण आणि उष्णता देणारे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. काही साधे बदल करुन आपण हा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज कामात दिवसभर धावपळ असेल पण तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आज जे काही बोलला त्यात संयम असून द्या, किती ही वादाची परिस्थिती आली तरी भांडणांपासून दूर राहा. नोकरी-व्यवसायातील प्रयत्न यशस्वी होतील. राजकीय सहकार्य मिळेल त्यामुळे काही काम पटापट पूर्ण होईल. सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे व्हा. वृषभ: आर्थिक स्थिती उत्तम असून धनसंपत्ती आणि मान […]

अधिक वाचा..

तुम्हीही एका दमात पाणी घटाघट पिता का? ही वाईट सवय बिघडवते शरीरातील पाण्याचं संतुलन

पाणी म्हणजे शरीराचा प्राण. पण तुम्हाला ठाऊक आहे का, पाणी प्यायल्यानंतर ते शरीराला तत्काळ शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी शरीरात गेल्यानंतर लगेच कामाला लागतं, मात्र ते पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपूर्ण शरीराला ताजेतवाने करण्यासाठी एक ठराविक वेळ घेतं. पाणी शरीरात कसं शोषलं जात पाणी प्यायल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांत […]

अधिक वाचा..

किडनीत काही गडबड असल्यास सकाळी दिसतात ‘ही’ लक्षण

किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनीच्या माध्यमातून शरीरातील वेस्टेज किंवा विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. तसेच किडनीद्वारे रक्त फिल्टर करण्याचं देखील काम होतं. अशात किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं ठरत. त्यामुळे किडनीमध्ये कोणतीही समस्या झाली तर ती ओळखणं आणि त्यावर लगेच उपचार करणं गरजेचं असतं. अनेकदा किडनीमध्ये गडबड झाल्यावर मुख्यपणे सकाळी काही लक्षणे […]

अधिक वाचा..

ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

बऱ्याच जणांच्या बाबतीत वारंवार असं होतं की थोडं काही खाण्यात कमी जास्त झालं किंवा जेवणाच्या वेळा चुकल्या की त्यांना लगेच ॲसिडीटी होते. छातीमध्ये जळजळ होते. करपट ढेकर येतात. घशात सतत आंबट पाणी येतं. काही जणांची ॲसिडीटी एवढी भयंकर वाढते की त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होतो. उलट्या होतात. असा वारंवार ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर तो […]

अधिक वाचा..