शरीरातील वाढणारं कोलेस्ट्रॉल

बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र, बदलणारी जीवनशैली आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होत आहे. कामाचा नि कौटुंबिक गोष्टींचा वाढणारा ताण आणि त्यात चुकीच्या सवयी आरोग्याची वाट लावण्यासाठी पुरेशा आहेत. हृदय विकार, स्ट्रोक, श्वसन विकार, मानसिक अस्थैर्य, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांनी आज बरेच लोक त्रासलेले आहेत. यातील कितीतरी समस्यांचे कारण वाढते कोलेस्ट्रॉल आहे. केवळ लठ्ठ […]

अधिक वाचा..

देशभरात वाढला ‘सायलेंट किलर’चा धोका, मुलांमध्ये बीपीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आता मुलांनाही ग्रासू लागला आहे. अलीकडील संशोधनांनुसार देशातील ६ ते १८ वयोगटातील शालेय मुलांमध्ये हायपरटेन्शनचे आणि हाय ब्लड प्रेशरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मध्य भारतातील एका अभ्यासात सुमारे १.४ टक्के किशोरांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. तर महाराष्ट्रातील १० शाळांमधील २६०० हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या सर्वेक्षणात हे […]

अधिक वाचा..

रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात

अनेकांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासात होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यात बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहींना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. जेवणाच्या […]

अधिक वाचा..

कच्ची की पिकलेली, वजन कमी करण्यासाठी कोणती केळी खाणं फायद्याच पाहा दोन्हींत फरक काय…

हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की […]

अधिक वाचा..

रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाल्ल्याने काय होत; फायदे वाचाल तर रोज खाल

बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा. रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे वाचाल तर […]

अधिक वाचा..

यूरिक अ‍ॅसिड दूर करण्याचे उपाय

यूरिक अ‍ॅसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्य पदार्थात आढळणाऱ्या प्यूरीन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो. यूरिक अ‍ॅसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉइंट्स आणि किडन्यात जमा होतं. असं झाल्याने संधीवात सारखी समस्या आणि किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. यूरिक अ‍ॅसिडवर उपचार करण्यासाठी याच्या […]

अधिक वाचा..

किडनी साफ करा फक्त ५/- रूपयामध्ये

उपाय थोडी कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या.एक ग्लास पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ ग्लासचे अर्धा ग्लास करून ठीक १५ दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.(शरीराला सूट होईपर्यंत कोथिंबीर चे प्रमाण थोडे थोडे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी वाणी आणि वर्तनात सौम्यता राखण्यासाठी राहील. तुम्हाला परिवारात कोणतीतरी मोठी जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही घाबरणार नाही. परिवारात कोणता तरी शुभ आणि मांगलिक कार्यक्रम असल्यामुळे परिवारातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. रक्तसंबंधांच्या नात्यात मजबुती येईल आणि सासरच्या कोणत्या व्यक्तीकडून तुम्ही धन उधार घेतल्यास, ते तुम्हाला सहजपणे मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, जे […]

अधिक वाचा..

थंड-गरम खाताच दातांना झिणझिण्या येतात? दातांना कशी लागते कीड अन् काय घ्यावी काळजी

दात किडणे ही एक समस्या आहे जी हळूहळू सुरू होते आणि तीव्र वेदना, संसर्गात बदलू शकते. जेव्हा जेव्हा तुमचे दात पिवळे किंवा काळे होऊ लागतात, तेव्हा तुम्हाला गरम किंवा थंड पदार्थ खाताना वेदना होतात. तसेच तुमच्या तोंडाला दुर्गंधी येऊ लागते, तेव्हा तुम्हाला कळते की दातांना कीड लागण्यास सुरुवात झाली आहे. दातांच्या या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास […]

अधिक वाचा..

महिला की पुरुष, कोणाची स्मरणशक्ती तीक्ष्ण…

कोणत्याही व्यक्तीसाठी तीक्ष्ण स्मरणशक्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमकुवत स्मरणशक्ती दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण करू शकते. तीक्ष्ण स्मरणशक्ती दैनंदिन कामे सोपी करते. प्रत्येक व्यक्तीची स्मरणशक्ती वेगवेगळी असते. जर एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती कमकुवत झाली, तर साधी कामे देखील कठीण वाटतात, जसे की त्यांनी त्यांची वस्तू कुठे ठेवली, कोणते काम अपूर्ण राहिले किंवा त्यांनी कोणाशी काय […]

अधिक वाचा..