बदाम खाण्याचे फायदे

1) भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. 2) बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते. 3) बदामाने काही काळ भूक भागवली जाते. 4) डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम […]

अधिक वाचा..

आत्महत्येचे विचार वारंवार येत असल्यास काय करावे

आत्महत्येचा विचार असलेल्या व्यक्तीला कशी मदत केली जाऊ शकते ते समजून घेऊया. बऱ्याच वेळा, लोकांच्या निराशा आणि दुःखाच्या भावना इतक्या तीव्र होतात की, ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात. नैराश्य, गंभीर आघात किंवा मानसिक समस्या प्रत्येकावर परिणाम करतात. जेव्हा या समस्या खूप वाढतात तेव्हा आत्महत्ये सारखे विचार येतात. परंतु, जर लोकांना अशा भावनांवर नियंत्रण कसे […]

अधिक वाचा..

डांग्या खोकल्याची लक्षणे

डांग्या खोकला ज्याला पर्टुसिस असेही म्हणतात, हा बोडेटेला पर्टुसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य श्वसनसंस्थेचा आजार आहे. हा खोकला इतका तीव्र असतो की, खोकल्याच्या आवडीनंतर श्वास घेताना ‘हुप’ असा आवाज येतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो, पण मोठे लोक सुद्धा याला बळी पडू शकतात. डांग्या खोकल्याची लक्षणे 1) सुरुवातीला सर्दी, खोकला आणि हलका […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चावून खा ‘ही’ ५ हिरवी पानं, पित्ताचा त्रास होईल कमी- दुर्गंधीही येणार नाही

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते. आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे […]

अधिक वाचा..

चांगले दही न बनण्याची कारणे

बहुतांशी दही चांगले जमत नाही. विशेषतः भांड्यात वर दही असते, तर खाली आंबट पाणी असते. दह्याला जळकट किंवा धुरकट वास येतो. हे टाळण्यासाठी व उत्तम दही लागण्यासाठी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे. 1) दूध गरम करतेवेळी चूल किंवा धूर येणाऱ्या चुल्ह्याचा वापर केल्यास. 2) दूध गरम करतेवेळी न हलवल्यामुळे भांड्यास खाली दूध चिकटून ते जळते. 3) […]

अधिक वाचा..

प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या

कधी तरी प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या निर्माण होते. विशेषतः डेंग्यू, मलेरिया किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारात ही समस्या जास्त प्रमाणात होते. अशा वेळी रुग्णाला थकवा, अशक्तपणा, अंगदुखी, चक्कर येणे यासारखी लक्षणं जाणवतात. या स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच काही नैसर्गिक घरगुती उपाय मदत करू शकतात. ताज्या पपईच्या पानांचा रस हा एक नैसर्गिक प्रभावी उपाय आहे. पपईच्या पानात नैसर्गिक […]

अधिक वाचा..

शरीरात झिंक कमी झाल्यावर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

आपल्या शरीरातील वेगवेगळे पोषक तत्व हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरातील वेगवेगळ्या पोषक तत्वांपैकी एक जरी कमी झालं तर शरीरात काही समस्या होऊ लागतात. असंच एक पोषक तत्व म्हणजे झिंक. शरीरात झिंकची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, त्वचा कमजोर होणे, दृष्टी कमी होणे आणि इतरही अनेक समस्या होतात. मेडिकल एक्सपर्टनुसार, झिंकने डायबिटीजसारखा गंभीर आजारही […]

अधिक वाचा..

रोज एक केळ खाल्ल्याने मिळतात एकापेक्षा एक फायदे, वाचाल तर रोज खाल

फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून डॉक्टरही नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंद, केळी नेहमी खाल्ली जाणारी फळं आहेत. पण रोज एक केळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात हे अनेकांना माहीत नसत. पचनक्रियेस फायदेशीर केळीमध्ये फायबर भरपूर असतं. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. याने पचन तंत्र योग्य […]

अधिक वाचा..

रोज सकाळी पायी चालण्याचा का दिला जातो सल्ला

सकाळी झोपेतून उठल्यावर ताज्या हवेमध्ये चालायला जाणं हे शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर सकाळी काही वेळ चालण्याचा सल्ला देतात. आता जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, वजन कमी करण्यासाठी चालावं लागतं. पण चालण्याचे यापेक्षा अधिक फायदे आरोग्याला मिळतात. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं सकाळी चालण्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल. कटूपणा ऐवजी गोड बोलून कामे साध्य होतात हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. संध्याकाळपर्यंत रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण […]

अधिक वाचा..