चक्कर येणे घरगुती उपाय 

साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात. 1) पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. 2) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे – थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. 3) […]

अधिक वाचा..

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे

1) बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते. 2) किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करावे. 3) सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते. 4) सफरचंदात आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. 5) सफरचंदात फायबर असते, जे दात मजबूत ठेवण्यास मदत करते. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आव्हान येणार आहेत. तर व्यावसायिकांना सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे खूप मेहनत घेत आहेत पण त्यांना मनासारखे यश मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. उत्पन्नाचे स्रोत आज मर्यादित असतील. अनावश्यक खर्चापासून स्वतःचा बचाव करा आणि त्याकडे बारीक लक्ष द्या. महत्त्वाची कामे पूर्ण होतील, काळजी करु नका. वृषभ: व्यवसायात […]

अधिक वाचा..

कंबर-पाठ खूप दुखते, रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधाचा खास फॉर्म्यूला

थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटत अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे त्रास प्रत्येकालाच उद्भवतात. जर तुम्हालाही फार चक्कर येत असतील आणि भूक लागत नसेल तर तुम्हाला कमकुवतपणाचा सामना करावा लागू शकतो. कमी वयातच तुम्हाला कमकुवतपणा, थकवा जाणवत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. […]

अधिक वाचा..

‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी उपयुक्त

शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. नारळ पाणी पिण्याचे फायदे पाण्याचे कमतरता दूर करते. इलेक्ट्रोलाइट्स कायम ठेवणे आणि मुलांचे पोषण करते. गरोदर महिलांसाठी लाभदायक. छातीत जळजळ, मळमळणे, बद्धकोष्ठतेवर उपयोगी डेंगु, मलेरिया, चिकनगुनिया, काविळ आणि डायरियासह उल्टी या समस्येत उपयोगी. ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत देते. […]

अधिक वाचा..

आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन निरोगी राहू शकतो. आवळा हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यात व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने केस, डोळे, त्वचेसाठी ते फायदेशीर आहे. आवळा रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसेच लठ्ठपणा दूर होतो. तसेच रोज सकाळी आवळ्याचा चहा पिण्याने देखील अनेक फायदे मिळतात. आवळा चहा प्यायल्याने पोटात […]

अधिक वाचा..

पाणी म्हणजेच जीवन

दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको). सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे. पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे. प्लास्टिक मध्ये साठवलेले […]

अधिक वाचा..

नारळपाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर 

आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, आणि ते सुरळीत चालावं यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देणं हे काळाची गरज आहे. विशेषतः मूत्रमार्ग व मूत्राशयाच्या आरोग्यासाठी नारळपाणी अत्यंत उपयुक्त ठरतं. दर आठवड्याला फक्त एकदा नारळपाणी पिण्याची सवय लावली, तर पुढे कधीही मूत्राशयात खडे होण्याची शक्यता फारच कमी होते. नारळपाण्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर […]

अधिक वाचा..

पावसाळा आणि सर्दी खोकला

पावसाळा सुरु झाला की आपल्याला आल्हाददायी वाटतेच, कारण उकाड्यापासून काहीशी सुटका झालेली असते. पण या वातावरणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, ताप अशा समस्या सुरु होतात. कालांतराने याचे रुपांतर संसर्गजन्य आजारात होते. अचानक उद्भवलेल्या या समस्या वातावरणातील बदलाने झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच समजते. यामध्ये पावसात भिजणे, दमट हवामान, अस्वच्छ पाणी, बाहेरचे अन्न खाल्ल्याने होणाऱ्या […]

अधिक वाचा..

तळपायांची सतत आग होते का मग जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार […]

अधिक वाचा..