तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो, या सवयींपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते. आयुर्वेदानुसार, तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी नारळपाणी अत्यंत फायदेशीर

आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, आणि ते सुरळीत चालावं यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देणं हे काळाची गरज आहे. विशेषतः मूत्रमार्ग व मूत्राशयाच्या आरोग्यासाठी नारळपाणी अत्यंत उपयुक्त ठरतं. दर आठवड्याला फक्त एकदा नारळपाणी पिण्याची सवय लावली, तर पुढे कधीही मूत्राशयात खडे होण्याची शक्यता फारच कमी होते. नारळपाण्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर […]

अधिक वाचा..

शेवगा हे निसर्गाचं अमूल्य देण 

आपण नेहमी आरोग्यासाठी महागड्या सप्लिमेंट्स, व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि प्रोटीन शेक्स शोधतो. पण निसर्गानेच आपल्याला एक अशी चमत्कारीक भाजी दिली आहे, जी शरीरासाठी सुपरफूडच ठरते, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा, म्हणजेच मोरिंगा. शेवगा – एक मल्टीव्हिटॅमिन: शेवग्यात आहे दुधापेक्षा ४ पट अधिक कॅल्शियम, म्हणजेच हाडांसाठी अजोड. केळ्यांपेक्षा ३ पट जास्त पोटॅशियम, म्हणजे हृदय आणि स्नायूंच्या कार्यासाठी उत्तम. […]

अधिक वाचा..

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते. […]

अधिक वाचा..

सारखी चक्कर येते, चालताना धाप लागते? असू शकतात ‘या ‘ गंभीर आजाराची लक्षण

आपल्या शरीरात काही बदल झाले की आपल्याला त्याचे पूर्वसंकेत मिळू लागतात. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या खनिजांपैकी एक आहे. जे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागली की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, त्वचेच्या रंगात बदल होण्यापासून ते मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो. लोहाच्या कमतरतेमुळे शरीर आतून […]

अधिक वाचा..

ब्लॅक टी पिण्याचे फायदे 

ब्लॅक टीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ब्लॅक टीमुळे तोंडात कॅव्हिटी निर्माण होत नाही तसेच दातांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. ब्लॅक टीमुळे हृद्याचे आरोग्यही चांगले राहते. ब्लॅक टीमध्ये पॉलिफिनॉल्स असते ज्यामुळे तंबाखू आणि इतर विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. ब्लॅक टीमध्ये असलेले पॉलिफिनॉल्ससारखे अँटी ऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत होते. ब्लॅक टीमधील […]

अधिक वाचा..

आम्लयुक्त की अल्कधर्मी आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार योग्य

उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक आळस, थकवा, अशक्तपणा आणि वारंवार विविध आजारांचा धोका वाढतो; ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अति सूर्यप्रकाश, निर्जलीकरण, घाम अशा विविध कारणांमुळे आजारांचा धोका वाढतो. पण, आहारात विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. दरम्यान, उन्हाळ्यात फळं, भाज्या, विविध प्रकारच्या शेंगा आणि काजू अशा पदार्थांचा समावेश करून […]

अधिक वाचा..

फक्त दिवसातून एक लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते का

जेव्हा तुम्ही दिवसातून फक्त एक लिटर पाणी पिता तेव्हा शरीरात कोणते बदल होतात १) एक्स्ट्रासेल्युलर फ्लुईड व्हॉल्यूममध्ये घट: पाण्याचे कमी सेवन केल्याने बाह्य द्रवपदार्थात घट होते, ज्यामुळे त्वचा घट्ट दिसते आणि स्नायू अधिक स्पष्ट दिसू लागतात. हा एक तात्पुरता प्रभाव आहे. बहुतेकदा शरीरसौष्ठवपटू आणि अभिनेते फोटोशूट किंवा स्पर्धांपूर्वी या स्थितीचा उपयोग करून घेतात. २) इंट्रासेल्युलर […]

अधिक वाचा..

उष्णता कमी करण्यासाठी हे पदार्थ खा

१) पाणी पिण्यासाठी फ्रीज मधी गार पाणी न पिता माठाचा उपयोग करावा. २) माठात वाळा , मोगर्याची फुले ,गुलाब पाकळ्या घालून ठेवावे. त्याने पाणी ही सुगंधित होते. थंडावा ही मिळतो. आणि उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले पाहिजे.असे हे पाणी पिले ही जाते. ३) १ लिटर पाण्यात १ चमचा सब्जा ४_५ तास आधी घालून ठेवा म्हणजे सब्जा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: दिवसाची सुरुवात तणावाने होऊ शकते. नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. संयम ठेवा. अन्यथा केलेले काम बिघडू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामासह इतर जबाबदाऱ्या मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी रस वाटेल. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वृषभ: राजकारणात रुची वाढेल. […]

अधिक वाचा..