भांडताना राग अनावर होऊन रडू येते, काय सांगते मानसशास्त्र, संतापात डोळ्यात पाणी येतं कारण

रागाच्या भरात आपल्या श्वासांची गती वाढते आणि त्याबरोबरच हृदयाचेही ठोके वाढतात. काही जण तावातावाने बोलतात तर काही जणांना मनात बरंच काही असूनही बोलायला शब्द फुटत नाही. उलट शरीराचा थरकाप होऊन रडू फुटतं. असे होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडत नाही, असे का. राग नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले, पण तो ठेवता येत नसेल […]

अधिक वाचा..

तुमच्या केसांसाठी कोणते सिरम योग्य आहे 

आताशा बहुधा केस गळण्याची समस्या तिशी, चाळिशीनंतर सर्वाधिक प्रमाणात उद्भवताना दिसते. खाण्यापिण्यातील बदल आणि अनियमितता यांमुळे कमी वयातच केस गळण्याची समस्या लोकांना त्रस्त करीत आहे. केसगळती थांबवून, केसांच्या वाढीसाठी नवीन तेले, शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. काही जण केस गळू नये म्हणून कंगवासुद्धा बदलतात. महिलांमध्ये लाकडाच्या कंगव्यांची क्रेझ आहे. केस जास्त गळू नयेत यासाठी अनेक जणी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. जे लोक करिअरबद्दल खूप महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. दुपारनंतर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात सतर्क राहा आणि वाद होणार नाही असे पाहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील त्यातून उत्तम लाभ मिळेल. वृषभ: प्रगतीचे उत्तम […]

अधिक वाचा..

हळद आणि ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी 

हळद ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी, कसं बनवायचं समजून घ्या. आजच्या खराब जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनाचे त्रास सर्वांनाच आहेत. अगदी आज सगळ्यांना असणारा त्रास म्हणजे ॲसिडिटी. अनेकदा तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी होते. मात्र, ॲसिडिटीची इतरही अनेक कारणं आहेत. जास्त वेळ उपाशी राहणे, अन्न नीट न चावता खाणे […]

अधिक वाचा..

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक […]

अधिक वाचा..

एक आठवडा नियमित खजूर खाल्ल्याने काय होत, वाचाल तर रोज खाल

वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदनुसार खजूर थंड असतं आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी याने खूप फायदा मिळतो. सोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ते खाण्याची योग्य पद्धती अनेकांना माहीत नसते. खजूरामध्ये फयबर, आयर्न, […]

अधिक वाचा..

रोजच्या जेवणात सैंधव मीठ वापरा

1) सैंधव मीठात इलेक्र्टोलाइटसचे प्रमाण सामान्य मीठापेक्षा कमी असते. यामुळे हाडांचा ठिसूळपणा, सांधूदुखी या समस्या दूर राहण्यास मदत होते. शरीराला प्रमाणापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइटस मिळाले तर हाडांचे दुखणे त्रास देऊ शकते, त्यामुळे आहारात सैंधव मीठाचा वापर करावा. 2) ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींना नियमितपणे सैंधव मीठाचे सेवन करावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. […]

अधिक वाचा..

मऊ पडलेली बिस्किट पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

चहाशिवाय बिस्किटे खाण्याची मज्जा देखील नाही. काहींना बिस्किटे पाण्यासोबत खायला आवडतात. बिस्किटे पॅकेटमधून काढल्यानंतर ती मऊ पडतात. त्यांना हवा लागल्यानंतर मऊ पडल्यामुळे चव देखील बदलते. त्यांचा क्रिस्पीपणा कमी होतो. ज्यामुळे ती पुन्हा खाता येत नाही. अनेक लोक मऊ पडलेली बिस्किटे फेकून देतात. जर आपण देखील बिस्किटे नरम पडली म्हणून फेकून देत असू तर या टिप्स […]

अधिक वाचा..

फोडणीतला कडीपत्ता फेकून देऊ नका, चावून खा बघा फायदे

आपल्या रोजच्या स्वयंपाकात हिरव्यागार कडीपत्त्याचा वापर आपण करतोच. कोणत्याही भाजी, आमटी, डाळीला फोडणी द्यायची म्हटलं की कडीपत्ता हवाच. कडीपत्त्याची पाने फक्त पदार्थांच्या चवीत भरच घालत नाहीत तर, आरोग्याच्या दृष्टीने औषधी आणि बहुगुणी देखील आहेत. खरंतर, आपल्यापैकी बरेचजण पदार्थांतील कडीपत्ता बाजूला काढून टाकतात. परंतु कडीपत्ता बाजूला काढून ठेवण्यापेक्षा तो दररोज खाणे अधिक फायदेशीर ठरते कडीपत्त्यामध्ये लोह, […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी या चुका टाळा 

भरपूर व्यायाम करून तसेच योग्य आहार घेऊन देखील बऱ्याच जणांचे वजन कमी होत नाही. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, तरी देखील म्हणावा तसा फायदा होत नाही. नक्कीच आपण काही चुका करत असातो, त्यामुळे वजन कमी होत नाही. खालील चुका टाळा कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो […]

अधिक वाचा..