दही नि ताक आरोग्यासाठी फायदेशीर 

चांगल्या आरोग्यासाठी डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली असणं गरजेचं असतं. डाएट मध्ये दही, ताकाचा समावेश करून आपण पचनक्रिया चांगली ठेवू शकतो. काही जण ताक पिणं पसंत करतात, तर काही जणांना दही आवडतं. दही एक डेअरी प्रोडक्ट आहे. दही प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे आतड्या मध्ये गुड बॅक्टेरियाज वाढतात आणि डायजेशन चांगले राहण्यास मदत होते. यामुळे पचनाशी […]

अधिक वाचा..

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार

आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]

अधिक वाचा..

डोळ्यांची दृष्टी वाढवणारा उपाय

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीच्या सतत वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो, आणि त्यामुळे दृष्टी कमजोर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी बाजारातील औषधांपेक्षा घरगुती, नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरतात. यातील एक अत्यंत उपयुक्त आणि पारंपरिक उपाय म्हणजे खडीसाखर आणि बडीशोपाचा संगम.कसा करायचा हा उपाय रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा खडीसाखर […]

अधिक वाचा..

नैसर्गिक सुपरफूड शेंगदाणा

प्रत्येक घरात असतो एक नैसर्गिक सुपरफूड तो म्हणजे शेंगदाणा. आजकाल अनेक जण अंडी खात नाहीत, काही दूध पित नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, कॅल्शियम, बी-१२ आणि इतर पोषक तत्वं मिळणार तरी कुठून? याचं उत्तर आहे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा शेंगदाणा. हाच शेंगदाणा तुमच्या आरोग्याचा रक्षक आहे. सगळ्याच […]

अधिक वाचा..

अळू्ची कंद म्हणजे बटाटा आहे तरी कसा 

अळूच्या पानांबरोबरच अळू्च्या कंदाचा म्हणजेच अळकुडी /अरवीचा वापरही होतो. हा कंद पचायला जड, शरीराला पोषक, वातूळ आहे. आमसूल टाकून मीठाच्या पाण्यात उकडून तसाच खायला छान लागतो. उकडलेल्या अळकुड्या सोलून भाजी केली जाते. अशा या अळवाच्या कंदभाजीने जर अजीर्ण झाले तर तांदुळाचे धुवण म्हणजे तांदुळ धुतलेले पाणी हे औषध. अळकुडी म्हटल्याबरोबर त्याच्याच जातकुळीतल्या बटाट्याची आठवण झालीच […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस फारसा ठिक नाही. जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका; आज घेतलेले कर्ज चुकवणे कठीण होईल. तुमच्या कामात जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल तसेच आज काही नवे मित्र होतील भविष्यात तुमच्या कामासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो. आज सरकारी कामात यश मिळेल तसेच तुमचा सन्मान […]

अधिक वाचा..

जेवणानंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटत,या 3 टिप्स वापरा झोप पळून जाईल फ्रेश वाटेल

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस […]

अधिक वाचा..

चेहऱ्यापुरतीच नव्हे, तर केसांसाठीही आहे ‘ही’ नैसर्गिक देणगी

मुलतानी मातीचा वापर अनेकजण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी करतात. पण, हीच माती केसांसाठीही तितकीच उपयोगी ठरू शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मुलतानी मातीच्या नियमित वापराने केस मजबूत, जाड व लांब होतात. त्यासाठी घरच्या घरी हेअर मास्क कसा तयार करायचा, याची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तेलकट केसांसाठी हेअर मास्क दोन चमचे मुलतानी माती, एक […]

अधिक वाचा..

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो, या सवयींपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते. आयुर्वेदानुसार, तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी नारळपाणी अत्यंत फायदेशीर

आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, आणि ते सुरळीत चालावं यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देणं हे काळाची गरज आहे. विशेषतः मूत्रमार्ग व मूत्राशयाच्या आरोग्यासाठी नारळपाणी अत्यंत उपयुक्त ठरतं. दर आठवड्याला फक्त एकदा नारळपाणी पिण्याची सवय लावली, तर पुढे कधीही मूत्राशयात खडे होण्याची शक्यता फारच कमी होते. नारळपाण्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर […]

अधिक वाचा..