उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांचा उमेदवार कोण? राहुल गांधी काय भूमिका घेणार

मुंबई: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एकीकडे एनडीएच्या आणि दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू असल्यामुळे घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीएकडून रविवारी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात […]

अधिक वाचा..

गावातील सरपंचापासून ते ग्रामसेवकापर्यंत आता सर्वांवर असणार केंद्र सरकारच्या AI ची करडी नजर

मुंबई: तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. कारण केंद्र सरकारने अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक नवी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे. गावागावांत सतत तक्रारी येतात की ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत नाहीत, निधीचा अपव्यय होतो, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. पण आता हे प्रकार […]

अधिक वाचा..

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट मुंबई: बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज […]

अधिक वाचा..

देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विशेष बक्षीस जाहीर मुंबई: देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घेऊन आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहिले पाहिजे, असे गौरउद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर श्रीमती यास्मिन खुर्शीदजी […]

अधिक वाचा..

मुसळधार पावसाने संरक्षण भिंत कोसळली; संबंधित यंत्रणांना बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश…

मुंबई: मुंबईत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले मात्र जिवितहानी झालेली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली दरम्यान या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. न्यू अशोक नगर, वाशी […]

अधिक वाचा..

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव […]

अधिक वाचा..

‘लाडकी बहीण योजनेच्या’ यशानंतर आता शिंदेंकडून ‘लाडकी सून’ योजनेची घोषणा; जाणून घ्या…

मुंबई: विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘लाडकी सून’ योजनेची घोषणा केली आहे. स्वत: एकनाथ शिंदेंनी या योजनेची घोषणा केली असून राज्यस्तरावर ही मोहीम राबवली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. योजना कधीही बंद होणार नाही ठाणे […]

अधिक वाचा..

आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? मुंबई: पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

भांडणं मिटवायचेत रस्त्यावर उभा रहा; जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची टेम्पोनं चिरडून हत्या…

पुणे: जुन्या भांडणाच्या वादातून टेम्पो अंगावर घालून अल्पवयीन मुलाची चिरडून हत्या केल्याची घटना घडलीय. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश सातपुते असं मृत्यू झालेल्या […]

अधिक वाचा..

‘तुझे अनैतिक संबंध आहेत, मला तलाक दे’; पुण्यात भर चौकात तरूणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलाक का देत नाही म्हणत २२ वर्षीय तरूणीला जीवे मारण्याचा भरसकाळी प्रयत्न केला. सुदैवाने ता या हल्ल्यातून बचावली. मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. थेरगाव येथील एम. एम. चौकात हा सर्व प्रकार घडला. एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्या पतीने तलाक न दिल्याच्या रागातून ब्लेडने वार करून खुनी […]

अधिक वाचा..