रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीमेचा शुंभंकर; ‘झेब्रु’ चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते..

नागपूर: रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचा शुभंकर ‘ झेब्रु ‘ चे अनावरण आज, मंगळवार दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता नागपूर येथील विधानभवनातील कॅबिनेट हॉल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई: असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला […]

अधिक वाचा..

इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; मक्तेदारी मोडून काढण्याची मागणी

मुंबई: इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षित तर समाज सक्षम, सुरक्षेशिवाय प्रतिष्ठा आणि प्रगती दोन्ही अशक्य

नागपूर येथील राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला महिलांच्या सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन नागपूर: “समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. समाजात महिला-मुली सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महिलांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद १८ विधेयके मांडली जाणार नागपूर: मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.   हिवाळी […]

अधिक वाचा..

नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराजांचे नाव

राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांच्या नावे देण्याच्या उपक्रमात पुढचे पाऊल नागपूर: मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचे नाव नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी 8 डिसेंबर रोजी हा नामांतर सोहळा होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांचे […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या पुढाकाराने दादर येथील टिळक भवनमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. निवडणूक व्यवस्थापन, महापालिका प्रशासन आणि माहिती अधिकार (RTI) या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका व आरटीआयसंदर्भात सविस्तर माहिती दिली. “माहिती कशी मिळवायची आणि […]

अधिक वाचा..

मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी राज्य सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने ठाण्यात व्हीलचेअर व बायपॅप मशीनचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण ठाणे: “मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मीळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या ‘विलपॉवर’मुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन करत या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर वाहनधारकांना किती दंड लागणार? सरकारकडून मोठी माहिती

औरंगाबाद: राज्यातील वाहनधारकांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. जुन्या नंबर प्लेट आता मान्य राहणार नाहीत. कोणत्या वाहनांना HSRP आवश्यक आहे 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे आवश्यक जुन्या नंबर प्लेट मान्य नाहीत HSRP बसविल्याशिवाय वाहन चालवले तर कारवाई […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत होणार

औरंगाबाद: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता केवळ प्रति हिस्सा २०० रुपयांत होणार असल्याने वाटणीसंबंधी वाद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. पोटहिस्सा मोजणी का महत्त्वाची जमिनीची फक्त कागदोपत्री वाटणी केल्यामुळे नंतर वाद निर्माण होत होते, त्यामुळे अधिकृत मोजणीची आवश्यकता निर्माण होत होती अधिकृत नोंद नसल्याने जमिनीच्या […]

अधिक वाचा..