सरकारने ओबीसी समाजाचा केला विश्वासघात! त्या तरुणाने केलेल्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार

नागपूर: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही पण हाच […]

अधिक वाचा..

राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड संग्राम शेवाळे यांची नियुक्ती

  मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लंडन येथे कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतताच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक राज्यव्यापी उपक्रम राबवले. विद्यार्थी, युवक तसेच विविध समाजघटकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने काम करीत आहेत. राज्य सरकारने दिलेल्या […]

अधिक वाचा..

अखेर एकमताने नेपाळच्या नवीन पंतप्रधानाच नाव ठरलं

नेपाळ: भारताच्या शेजारचा छोटासा देश नेपाळ मागच्या तीन दिवसांपासून हिंसाचारामध्ये होरपळत आहे. सोशल मिडिया बॅनवरुन सुरु झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. अवघ्या दोन दिवसात के.पी. शर्मा ओली यांचं सरकार कोसळलं. जेन-Z समर्थकांनी केलेल्या आंदोलनात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. नेते, मंत्र्‍यांना पळवून पळवून मारण्यात आलं. हा राग आणि चिडीमागे मुख्य कारण होतं, नेपाळमधला भ्रष्टाचार […]

अधिक वाचा..

शरद पवारांना कट्टर समर्थकाचा मोठा धक्का

मुंबई: लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील अनेक माजी मंत्री व माजी आमदार यांच्यासह नेत्यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे. यातून पक्ष सावरला नसतानाच आता शरद पवार यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंत समजले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, अद्याप […]

अधिक वाचा..

टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

बारामती: देशभरातील शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये नोकरी सोडावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा..

ठाकरेंना घेरायला केलेल्या चक्रव्यूहात शिंदेच स्वतः अडकले

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य मनोमिलनाची चर्चा जोर धरत असताना, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीसमोर नवे आव्हान उभे राहत आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट दिल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीच्या शक्यतेची चर्चा पुढे आली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

देशी-विदेशी दारू महागल्याने विक्री घटली

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूची विक्री ८ लाख १३ हजार १८४ लिटर दारूची विक्री झाली होती. २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात मात्र ५ लाख ७४ हजार १ लिटर विदेशी दारूची विक्री झाली. म्हणजेच २ लाख ३९ हजार १८३ लिटर कमी दारूची विक्री झाली. हे विक्री घटण्याचे प्रमाण तब्बल २९.४१ टक्के आहे. देशी […]

अधिक वाचा..

शिवसेना UBT चा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला अखेर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून मिळाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच शिवसेना UBT आणि मनसे यांच्यातील संभाव्य सहकार्यामुळे हा मेळावा अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिराव

मुंबई: नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना ही नेहमी सक्रिय आहे. मनसेसुद्धा […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग कोणी केल; सुप्रिया सुळे

पुणे: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले सी. पी. राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मत पडली आहेत. त्यामुळे क्रॉस व्होटिंग झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. हे क्रॉस व्होटिंग महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी केल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. तसेच इंडिया आघाडीच्या इतर देखील काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे बोलले जात आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास […]

अधिक वाचा..