त्या तरुण डॉक्टरने भुलीचे इंजेक्शन टोचून संपविले जीवन

बीड: एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शरूरकीयेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (ता. २६) समोर आली. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय २९), रा. जुजगव्हाण, ता. बीड असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आकस्मात […]

अधिक वाचा..

एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला अन्…

पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची […]

अधिक वाचा..

शिक्षक भरती! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात 12,000 पदांची संधी

संभाजीनगर: तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकत. कारण केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील KVS आणि NVS मध्ये 12,000 हून अधिक शिक्षक पदांची भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. जर तुमचं D.Ed किंवा B.Ed पूर्ण झालं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. रिक्त जागांची माहिती केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) – 7,765 पदे नवोदय विद्यालय समिती […]

अधिक वाचा..

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! ‘राष्ट्रवादी’ने मराठ्यांचा फक्त वापर केला

मुंबई: मागच्या पाच टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला, मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली, असा घणाघात आमदार सोळंकेंनी केला. शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय […]

अधिक वाचा..

हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरुला जाईपर्यंत सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यास भाजपा युती सरकारची झुंडशाही व भ्रष्टाचारच जबाबदार मुंबई: काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त […]

अधिक वाचा..

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला. यापुढेही कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करु, अशी ग्वाही शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते […]

अधिक वाचा..

कारगिल युद्धाचा थरार आता प्रत्यक्ष पाहता येणार

द्रास सैन्य स्मारकातील ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार मुंबई: कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी ज्या त्वेषाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने शत्रूशी लढा दिला, त्या लढाईचा थरार आता इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त […]

अधिक वाचा..

प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिला हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

रत्नागिरी: पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 25 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. सांची सुदेश सावंत (38, रा. हेरिटेज सोसायटी, रत्नागिरी) असे या महिला पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. ती नऊ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयात […]

अधिक वाचा..

हर्सूलमध्ये पुन्हा पाडापाडी! सोमवारपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. सोमवार, २८ जुलैपासून तिसऱ्या टप्प्याची मोहीम हर्सूलपासून सुरू होणार आहे. मागील काही दिवसांत मनपाच्या नगर रचना विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांवर मार्किंग केली होती. काही जागाधारकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढले असले तरी आता उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका थेट कारवाई करणार आहे. सोमवारपासून हर्सूल टी पॉइंट […]

अधिक वाचा..

त्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईच्या एका २४ वर्षीय महिलेववर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय. तिच्यासोबत मॅकडोनाल्डमध्ये काम करणाऱ्या ५ जणांनीच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, ही महिला दुबईतील एका माजिद नावाचा एजंटच्या मदतीने दुबईला गेली होती. एजंटने महिलेला आधी दोन महिलांसोबत राहायला सांगितलं होतं. तेथे […]

अधिक वाचा..