उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, मदतगार, सर्वांशी […]

अधिक वाचा..

माझं नाव ईडीने FIR’मध्ये नंतर घेतल पण लढाई मीच जिंकणार म्हणत रोहित पवार उतरले मैदानात

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीतसापडले आहेत. ईडीकडून पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल आहे, अशातच यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असं म्हणत रोहित पवारांना आपण लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ईडीने कारवाई केली शिखर बँकेचे […]

अधिक वाचा..

राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती आता कंत्राटी पद्धतीने

संभाजीनगर: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. आता शाळांमधील शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, वॉचमन अशा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती कायमस्वरूपी न होता कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत याची अधिकृत घोषणा केली आहे. काय आहे नवीन भरती पद्धत यापुढे सर्व शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले जातील. जे […]

अधिक वाचा..

त्या मराठी अभिनेत्रीला वयाच्या २७ व्या वर्षी डॉक्टर म्हणाले की मला कधीच मूल होणार नाही

मुंबई: जुई गडकरी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने या मालिकेत साकारलेली सायली प्रेक्षकांना खूप भावते आहे. सिनेइंडस्ट्रीत काम करत असताना जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. जुई गडकरी म्हणाली की, ”वयाच्या २७ व्या वर्षी तुम्हाला तुमची स्त्रीरोग विशेषज्ज्ञ सांगते की, तुला मुल […]

अधिक वाचा..

वर्षा उसगावकर म्हणाल्या मरेपर्यंत लक्ष्याची ती इच्छा पूर्ण झालीच नाही… 

वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट मुंबई: वयाच्या पन्नाशीतही एव्हरग्रीन दिसणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठीतल्या वंडर गर्ल असा टॅग दिला गेला. त्यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलं. आताही वर्षा मराठी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्या अनेक वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ चित्रपटात दिसल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक टॉपच्या मराठी आणि हिंदी अभिनेत्यांसोबत […]

अधिक वाचा..

पीकविमाच नाही तर कोणत्याच शासकीय योजनाचा लाभ मिळणार नाही

मुंबई: बनावट किंवा फसव्या पद्धतीने पीक विमा घेतल्यास आता शेतकऱ्यांवरही कारवाई होणार आहे. असे आढळून आल्यास त्या शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान, नमो किसान, लाडकी बहीण आणि इतर अनुदान योजनांचा लाभ मिळणार नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी तब्बल ५ लाख ९० हजार बोगस विमा अर्ज प्राप्त झाले […]

अधिक वाचा..

काँग्रेसला आणखी एक झटका; पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपात जाणार

पुणे: विधानसभेच्या २०२४ निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही अखेर पक्षाचा हात सोडला असून १६ जुलै रोजी ते भाजपात प्रवेश करणार आहेत.हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असून सासवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. संजय जगताप यांनी २०१९ ते […]

अधिक वाचा..

आळंदीत मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर बलात्कार

गुन्ह्यात महिला कीर्तनकार सह आरोपी आळंदी: आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार अहिल्या नगर शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पिडीत युवतीच्या फिर्यादीनुसार […]

अधिक वाचा..

जयंत पाटील वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले

मुंबई: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा देणार म्हणून अटकळी बांधण्यात येत होत्या. दरम्यान जयंत पाटील यांच्या कारकि‍र्द देखील चर्चली जात आहे. राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतले होते. त्यामुळे ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. जयंत […]

अधिक वाचा..

जयंत पाटलांनी दिला राजीनामा, ‘या’ बड्या नेत्यावर सोपवली पक्षाची जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून […]

अधिक वाचा..