शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ शिक्षकांच्या मानधनात सरकारने केली दुप्पट वाढ

संभाजीनगर: राज्य सरकारने तासिका तत्वावर (Clock Hour Basis – CHB) काम करणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून CHB शिक्षक मानधन वाढीसाठी संघर्ष करत होते, आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नवीन मानधन दर (प्रति तास) उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक: ₹१५० ₹३०० […]

अधिक वाचा..

पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश पालघर: डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक, पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषींवर […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार

परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता ‘एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल मुंबई: सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ […]

अधिक वाचा..

मुलीचा व्हिडिओ कॉल, पोलिसांची धमकी अन् ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला १४ लाखांचा गंडा

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एका ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीसोबत डिजिटल माध्यमातून मोठ्या फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या एका काही सेकंदांच्या व्हिडिओ कॉलमुळे संबंधित व्यक्तीला तब्बल १४ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. संभाजीनगर येथे ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती अंघोळ करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ कॉल आला. फोन उचलताच समोरून एक तरुणी बोलताना […]

अधिक वाचा..

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर […]

अधिक वाचा..

संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार 

मुंबई: महाराष्ट्राचा ६५ वर्षाचा इतिहास नवीन पिढीला माहीत नाही. पुस्तके वाचली तरच तो कळणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला आहे. याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षांतून झाली आणि आजही महाराष्ट्र संघर्ष करत आहे. बेळगाव […]

अधिक वाचा..

गुड न्यूज! मे महिन्यात टॉप 6 सरकारी नोकऱ्यांसाठी जागा निघणार

संभाजीनगर: नवीन महिन्याची सुरुवात सरकारी नोकरीच्या जबरदस्त संधींनी झाली आहे. मे २०२५ मध्ये हजारो पदांसाठी विविध सरकारी विभागांमध्ये भरती सुरू आहे. रेल्वे, लष्कर, पोलीस, बँक, शिक्षक, नर्सिंग अशा क्षेत्रात भरती होणार असून नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरती २०२5 भारतीय रेल्वेने 9,970 ALP (Assistant Loco Pilot) पदांसाठी भरती […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय अप्रेंटीस योजनेत महाराष्ट्र प्रथम स्थानावर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी केले

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन मुंबई: राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 चे उद्घाटन मुंबई: महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत.येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात व्हेव्ज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायतमधील कामे पारदर्शक पद्धतीने झाली का? जाणून घ्या RTI चा उपयोग करून..

संभाजीनगर: ग्रामपंचायतीतील पारदर्शकता राखण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा (RTI Act, 2005) हा एक प्रभावी मार्ग आहे. RTI द्वारे आपण तपासू शकता कामे पारदर्शक पद्धतीने झाली का निधीचा वापर योग्यरीत्या झाला का कोणते विकास प्रकल्प मंजूर झाले? RTI अर्जाद्वारे ग्रामपंचायतकडून कोणती माहिती मिळवू शकता ग्रामपंचायतीचा वार्षिक अर्थसंकल्प आणि निधी वाटप पाणी, रस्ते, वीज यांसाठी खर्च झालेला निधी […]

अधिक वाचा..