हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अखेर मुख्यमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुंबई: संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणी अंबादास दानवे सभागृहात आक्रमक झाले. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी विट्स हॉटेल चालवत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. […]

अधिक वाचा..

स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमींसाठी आरक्षित भूखंड तीन महिन्यांच्या आत विकसित करा..

मुंबई: स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमींसाठी आरक्षित भूखंड निविदा प्रक्रिया राबवून तीन महिन्यांच्या आत विकसित करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. शेख म्हणाले, मुस्लिम, ख्रिस्ती दफनभूमींमध्ये शवांचे योग्य प्रकारे विघटन होईल एवढा कालावधीच भेटत नाही. कारण अस्तित्वात असलेल्या दफनभूमी कमी आकाराच्या आहेत. शहर विकास आराखडा २०३४ नुसार दफनभूमी व स्मशानभूमींसाठी […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई नाही महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलणार

मुंबई: वीस वर्षापूर्वी दुरावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत. नुकत्याच घेतलेल्या विजयी मेळाव्यास मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.हा सर्व प्रतिसाद पाहता भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असे आडाखे काही राजकीय धुरणींनी बांधले होते. मात्र, राज व उद्धव ठाकरेंनी या […]

अधिक वाचा..

माजी आमदाराच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

सांगली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सांगली जिल्ह्यात आता कुठे चार दिवस चांगले येत होते. येथे चार माजी आमदारांनी घड्याळ हाती बांधत भाजप, शरद पवार यांच्यासह काँग्रेसला यांना धक्का दिला होता. यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले होते. पण आता येथे झालेल्या एका माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशामुळे नाराजी नाट्य सुरू झाले असून एका नेत्याने […]

अधिक वाचा..

नोकरी! विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर विभागात ‘शहर समन्वयक’ पदांची मेगाभरती; तब्बल ६४ जागा

संभाजीनगर: विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभागाने ‘शहर समन्वयक’ या पदासाठी तब्बल ६४ जागांची बंपर भरती काढली आहे. ही संधी म्हणजे तुमच्या करिअरला नवी दिशा देणारी सुवर्णसंधी आहे कोण अर्ज करू शकत या संधीसाठी तुम्ही खालीलपैकी कोणतीही पदवी धारण केली असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता B.E./B.Tech. (कोणत्याही शाखेतील). B. Arch B. Planning B.Sc. (कोणत्याही […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये आता व्यवसाय परवाना बंधनकारक; परवाना नसेल तर दंडात्मक करवाई

संभाजीनगर: दुकान / व्यवसाय चालवता का तर मग लगेच परवाना घ्या! कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आता प्रत्येक दुकान, कार्यालय, सेवा-उद्योग चालवणाऱ्यांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना नसल्यास काय होऊ शकते व्यवसाय बंद करण्याची कारवाई दंडात्मक कार्यवाही कायदेशीर गुन्हा नोंद कोणकोणाला परवाना आवश्यक आहे किराणा, भाजीपाला, कपडे दुकान मेडिकल, सायबर कॅफे, सलून कार्यालये, सर्व्हिस […]

अधिक वाचा..

मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती उपाय सुचवणार मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा संपन्न

वडाळा येथील मंदिराचा विकास आणि सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात मुंबई: वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर […]

अधिक वाचा..

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ; विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा

संभाजीनगर: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. घोषणा कोणी केली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ४ जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. आता फक्त साधा कागद पुरेसा यापुढे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त […]

अधिक वाचा..

बालनिकेतन प्राथमिक विभागातील, चिमुकल्यांची आषाढी वारी आणि रिंगण…

बालनिकेतन विद्यालयात, अवतरली पंढरी  कांदिवली: पारंपरिक वेषात नटलेले नटलेल्या वारकऱ्यांनी हातात, वीणा, टाळ आणि पालखी खांद्यावर घेऊन सावळ्या विठू रायाच्या नामाचा गजर करत दिंडी काढली. यां दिंडीत प्रमुख पाहुणे नाट्य अभिनेते प्रदीप कबरे, माई च्या अध्यक्ष शीतल करदेकर सहभागी झाले .शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री माने यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे नियोजन आणि पालकांची मेहनत यां निघालेल्या दिंडीतून प्रकर्षाने […]

अधिक वाचा..