महिला व बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील; आदिती तटकरे

मुंबई: महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असून त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी केली जात आहे जेणेकरून विकसित भारत… विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा शब्दात आपल्या भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. महिला आणि बालकांच्या विकासाला गती […]

अधिक वाचा..

या वर्षात २६४० नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील

ठाणे: या वर्षांमध्ये एसटीच्या ताफ्यात स्वमलकीच्या तब्बल २६४० नव्या बसेस दाखल होत असून राज्यभरातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल! असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले ते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करताना बोलत होते. स्वच्छतेबरोबरच सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत राज्यातील एकूणच परिवहन सेवेचा चित्र बदलण्याचा ” मास्टर प्लॅन” आपण बनवीत असून टप्प्याटप्प्याने […]

अधिक वाचा..

त्या सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा

मुंबई: उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत असलेल्या अधीक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावे अशी विनंती विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे केली आहे. उल्हासनगर मुलींच्या सरकारी निरीक्षणगृहातून ८ मुली पळून गेल्या होत्या. याबाबत घटनास्थळी माहिती घेतली असता प्रामुख्याने मुलींना चांगले स्वच्छतागृह नाहीत. जेवणाची व्यवस्थित सोय नाही. […]

अधिक वाचा..

हे 3 प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावेत; प्रा. राम शिंदे

मुंबई: विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने सर्वोतपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, सध्या बांधकाम सुरू असलेले मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला हे नुतनीकरणाचे […]

अधिक वाचा..

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

मुंबई: दुर्धर आजारांवरील उपचार व  शस्त्रक्रीया या महागड्या उपचारांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरीबांना संजीवनी आहे. या योजनेच्या लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. अवयव प्रत्यारोपणसारख्या महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांकरीता महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची सांगड […]

अधिक वाचा..

जीएसटीच्या जाचातून सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा; सचिन पायलट 

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणीचे मूल्यमापन करावे; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठांचे एनईपी अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन करावे,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ मुंबई,चर्चगेट येथे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत […]

अधिक वाचा..

OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना No एन्ट्री कारण काय? जाणून घ्या…

OYO हॉटेल्सने त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. Oyo नेमका असा निर्णय का घेतला 2013 पासून सुरू झालेल्या OYO ने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातून सुरू झालेला हा नवीन नियम लवकरच संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे […]

अधिक वाचा..

तीन दिवसांत केस गायब होऊन टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

घटना कुठे घडली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, आणि हिंगणा या गावांमध्ये एका अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. शेकडो नागरिक या आजाराने ग्रस्त झाले आहेत, ज्यामुळे तीन दिवसांतच त्यांचे केस गळून जातात आणि टक्कल पडते. लक्षणं कशी दिसून येतात डोके खाजवणे: पहिल्या दिवशी डोक्याला प्रचंड खाज सुटते. केस गळणे दुसऱ्या दिवशी केस गळण्याची प्रक्रिया सुरू होते […]

अधिक वाचा..

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर: समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाच्या योजना, उपाययोजना पोहोचविणे हे प्रशासनाचे काम असते तर पत्रकारीते मार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचविली जाते, त्यामुळे पत्रकारीता आणि प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत, परस्परांच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पण दिनाचे (दि. ६) औचित्य साधून आज पत्रकार सन्मान […]

अधिक वाचा..