पक्षात दिवाळी अन् माझ्या घरात अंधार

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होत सल्याची चर्चा असतानाच आता मनसेतुनच मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि राज ठाकरे यांनी बाजू भक्कमपणे मांडणारे प्रकाश महाजन यांनी आता पक्षावरची उघड नाराजी बोलून दाखवली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरासाठी स्वत: राजठाकरेंसह सर्व वरिष्ठ […]

अधिक वाचा..

…तर मुंबईवर हल्ला झालाच नसता

मुंबई: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शिफारशीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राज्यसभेवर खासदारकी मिळवून उज्वल निकम यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. खासदारकी मिळाल्यानंतर उज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वकिलीच्या कार्यकाळाचा प्रवास मांडला. यावेळी बोलताना उज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तचे नाव घेत 267 जणांचा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला महत्त्व नाही पण…

नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला फारसे महत्त्व नाही, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचे फार चालते, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाह्मण समाजाचे नेते आहेत. तरी, गडकरी यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नागपूर […]

अधिक वाचा..

नितेश राणेंना पाहताच आदित्य ठाकरेंनी भास्कर जाधवांना थांबवलं अन्…

मुंबई: विधानसभेत विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हमरीतुमरी सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. पण, ठाकरे आणि शिंदेंचे आमदार हे अनेकदा समोर आल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच विधानसभेतील वादानंतर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार भास्कर जाधव हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी विधिमंडळ परिसरात येत होते. पण, तिथे अगोदरच पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांना पाहून […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या त्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले…

मुंबई: महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने चिखलफेक करताना पाहायला मिळत असतात. मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना दिसतात. अशीच एक घटना विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाली. विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार […]

अधिक वाचा..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार

मुंबई: जीएसटीकडे एक मोठी सुधारणा म्हणून पाहिले जाते. गेल्या काही वर्षांत महसूल वाढल्याचे पाहता, असे मानले जाते की आता सर्व राज्यांनी कर आकारणीची ही प्रक्रिया स्वीकारली आहे. पण आता इतक्या वर्षांनंतर, याठिकाणी देखील काही मोठे बदल आवश्यक आहेत. असाच एक बदल जीएसटीच्या सरलीकरणाबाबत आहे, कर स्लॅब कमी करण्याचा विचार केला जात आहे. १२ टक्के कर […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधूंच्या युतीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात ठाकरे बंधू आता कधी एकत्र येतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. रोज नव्याने येणाऱ्या मुद्द्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल अनेक राजकीय […]

अधिक वाचा..

भाजप अध्यक्षपदाची सूत्रे संघाच्याच हातात! ‘या’ नेत्याची निवड निश्चित फक्त अधिकृत घोषणा बाकी

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. नवीन अध्यक्षाचे नाव अंतिम झाले असून, पावसाळी अधिवेशनापूर्वी त्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रमुख नेत्यांच्या मते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेच पक्षाचे नवे अध्यक्ष असतील. या निवडीमागे संघाची पार्श्वभूमी आणि पक्षातील संघटनात्मक कामाचा दीर्घ […]

अधिक वाचा..

बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले…

यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. अंबोडा येथे सभेसाठी मार्गस्थ झालेल्या सात बारा कोरा पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव तसेच दिव्यांगांना दरमहा अर्थसहाय्य दिले जावे, यासाठी कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव […]

अधिक वाचा..

भाजपाचे १० ते १५ आमदार फुटणार? बघा कुठे राजकीय भूकंपाचे संकेत

कर्नाटक: महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष्य बिहारकडे वळवलं आहे. बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, त्याआधी पक्षाला कर्नाटकात मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष मिटविण्यासाठी […]

अधिक वाचा..