आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; गंभीर आजारांमुळे २७३ बळी

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये तब्बल ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी २७३ विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमधील ३६४, तर अनुदानित आश्रमशाळांमधील २०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला […]

अधिक वाचा..