गुंठेवारी धारकांनो गुंठेवारी नियमित करून दंडात्मक कारवाई टाळा

संभाजीनगर: ज्या नागरिकांनी गुंठेवारी भूखंड खरेदी केले आहेत किंवा अशा भूखंडांवर बांधकाम केले आहे, त्यांनी आपल्या मिळकतीचे गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरण करून घ्यावे. अन्यथा अशा मिळकती अनधिकृत मानून महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. म्हणून सर्वांनी वेळेत नियमितीकरण करून घेण्याचे आवाहन छ. संभाजीनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे. गुंठेवारी म्हणजे काय? गुठेवारी ही […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये आता व्यवसाय परवाना बंधनकारक; परवाना नसेल तर दंडात्मक करवाई

संभाजीनगर: दुकान / व्यवसाय चालवता का तर मग लगेच परवाना घ्या! कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आदेशानुसार, आता प्रत्येक दुकान, कार्यालय, सेवा-उद्योग चालवणाऱ्यांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना नसल्यास काय होऊ शकते व्यवसाय बंद करण्याची कारवाई दंडात्मक कार्यवाही कायदेशीर गुन्हा नोंद कोणकोणाला परवाना आवश्यक आहे किराणा, भाजीपाला, कपडे दुकान मेडिकल, सायबर कॅफे, सलून कार्यालये, सर्व्हिस […]

अधिक वाचा..

खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेस विरोधात तातडीने कारवाई करा

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी आज शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादासाहेब भुसे यांची मंत्रालयातील शासकीय बंगल्यावर भेट घेऊन मुंबई शहरात वाढत्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसविरोधात तातडीने शासकीय कारवाई करण्याची लिखित मागणी केली. या भेटीत ॲड. मातेले यांनी खालील गंभीर बाबी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या […]

अधिक वाचा..

शिरूर भूमी अभिलेख विभागातील दिरंगाईवर कारवाई

उपअधिक्षक व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड  शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शिरूर तालुक्यातील नवनाथ तुकाराम डोमाळे यांच्या द्वितीय अपील अर्जात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे यांनी ऐतिहासिक निर्णय देत, कामकाजात दिरंगाई करणा-या शिरूर भुमिअभिलेख उपअधिक्षक अमोल भोसले व एका कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरिकांना वेळेवर हक्काची […]

अधिक वाचा..

संभाजीनगर मोंढ्यात अतिक्रमणाची कारवाई, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहराच्या विकास आराखड्यानुसार रस्ते रुंदीकरण व सर्व्हिस रोडसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जुन्या मोंढा भागात महापालिकेने पाडापाडीच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कोणाला मिळाल्या नोटिसा अनेक व्यापाऱ्यांना अनधिकृत वाढीव बांधकाम असल्यामुळे नोटिसा काही इमारतींना धोकादायक घोषित करून कारवाईचा इशारा सुमारे ५० […]

अधिक वाचा..

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील रामलींग परिसरात गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अचूक सापळा रचून अटक केली. सदर कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात शिरूर पोलिसांनी उचललेले पाऊल उल्लेखनीय ठरत आहे. दि.१५ जून २०२५ रोजी पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मोठा गुटखा साठा उघड; १.१६ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त

शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई, आरोपीला अटक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पुणे-अहिल्यानगर बायपासजवळील जिओ पेट्रोल पंपासमोरील परिसरात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १६ हजार ५४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी हिमांशु धर्मवीर सिंग (वय २३, रा. पुणे रोड, अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी त्यांनी ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. […]

अधिक वाचा..

युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी

मुंबई: मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळेच […]

अधिक वाचा..

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केली. वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ही घटना अत्यंत वेदनादायक आणि अमानुष असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात […]

अधिक वाचा..