सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर करावाई करा

मुंबई: सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या अधिका-यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान […]

अधिक वाचा..

अनाधिकृत माती वाहतुकीप्रकरणी शिरूर तहसिलदारांची कारवाई, हायवा ट्रक ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर-हिंगणी रोडवर १५ मे रोजी रात्री अंदाजे ११.३० वाजता शिरुर तहसिलदारांसह महसूल पथकाने कारवाई करत एक हायवा ट्रक (MH-AD-३९१८) अनधिकृतपणे माती वाहतूक करताना पकडला. ट्रकमध्ये सुमारे ५ ब्रास माती आढळली असून, त्याबाबत कोणतीही रॉयल्टी पावती सादर करण्यात आलेली नव्हती. तपासणीत असे निदर्शनास आले की, सदर माती ही श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर […]

अधिक वाचा..

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार

राज्य सरकार सर्वदर्म समभाव मानत असेल तर फुले चित्रपट करमुक्त करावा मुंबई: महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. हे देश व राज्याला सहन न होणारे आहे, सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून […]

अधिक वाचा..

भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर नागपूर: पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे ऑपरेशन सिंदूरच्या ‘ माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले […]

अधिक वाचा..

खासगी क्लास घेतल्यास शिक्षकांवर होणार कारवाई

शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचा कडक इशारा औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना आता खासगी कोचिंग क्लासेस घेण्यास किंवा त्यात भाग घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी शिक्षकांवर थेट कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठोर निर्णयाची आवश्यकता का शाळेतील कामकाजानंतर शिक्षक खासगी शिकवण्या घेतात, ज्यामुळे वर्गातील लक्ष […]

अधिक वाचा..

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा 

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी आज स्वतः उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील पीडित २० मुली आणि ९ मुले यांची त्यांनी शासकीय निरीक्षणगृहात […]

अधिक वाचा..

शिरूरमधील सराईत गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कार्यवाही

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात सराफा दुकानावर फायरिंग करून तसेच गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या शरद बन्सी मल्लाव (वय २५, रा. काची आळी, शिरूर) या सराईत गुन्हेगाराविरोधात MPDA (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चालू वर्षातील पुणे ग्रामीण विभागातील पहिलीच धडक कार्यवाही ठरली आहे. शरद मल्लाव हा शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

सन्मान महाराष्ट्राचा २०२5 कर्तृत्वाचा उत्सव, महाराष्ट्राच्या प्रगतीला सलाम

बीकेसी ग्राउंडवर ३१ मे रोजी होणार गौरवसोहळा मुंबई: महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, क्रीडा, कला, साहित्य, विज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ हा दैदिप्यमान पुरस्कार सोहळा ३१ मे रोजी वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर संपन्न होणार आहे. अभिनेता, लेखक, वक्ता शरद पोंक्षे यांनी या सोहळ्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. […]

अधिक वाचा..

त्या बहुचर्चित खुण प्रकरणातील दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कधी होणार कारवाई ?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील बेवारस प्रेत सापडलेल्या बहुचर्चित खुण प्रकरणी पुराव्याअभावी व विलंबामुळे पाचपैकी चार आरोपींचा जामीन दोन महीन्यातच सत्र न्यायालय पुणे यांच्याकडून मंजूर झाला आहे. हा खुनाचा गुन्हा खत्री पोलिस हवालदाराने तक्रार करुन मीडीयाने आवाज उठवून उजेडात आणल्यानंतर गुन्हा घडल्यापासून तब्बल १० महीन्यांनी उघड झाला होता. तोपर्यंत गुन्हयातील पुरावे बऱ्यापैकी नष्ट झाले होते. […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ नाव लावून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळावर एका खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव आढळल्याने वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी या गैरप्रकाराची तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुर्वीही वाळुंज यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील एका मंडलाधिकार्‍यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. शिरूर प्रशासकीय इमारतीतील वाहनतळावर (दि. […]

अधिक वाचा..