कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंटबाजी सुरु

मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे. ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित […]

अधिक वाचा..

निर्वीत मुग पिक प्रात्यक्षिकाची शास्त्रज्ञांनी केली पाहणी…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगाम व रब्बी हंगामात उत्पादकता वाढीसाठी पिक प्रात्यक्षिक राबविले जाते. या ही वर्षी खरीप हंगामात निर्वी गावची मुग पिक प्रात्यक्षिकाची निवड केली असुन 25 शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देण्यात आला आहे या प्रात्यक्षिकात बियाणे स्वतः शेतकऱ्यांनी वापरले असून उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया साठी किड व […]

अधिक वाचा..

कृषी सहाय्यक अशोक जाधव कृषी विभागाकडून सन्मानित

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सहाय्यक कृषी अधिकारी अशोक जाधव हे परिसरात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने शेतीशाळा राबवीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या कार्यपद्धतीने मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान रोखले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक अशोक उमाजी जाधव यांना सन्मानित […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह संपन्न

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दीन साजरा करण्यात करत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देत बियाणांची तसेच खतांची माहिती देत मार्गदर्शन करुन कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषि विभागाचे विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत […]

अधिक वाचा..

हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा ठरेल प्रवाही: जयवंत भगत

शिंदोडी: चिंचणी (ता.शिरुर) येथे कृषि विभागाच्या माध्यमातून हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा लावुन भुंगेरे नष्ट करण्याची मोहीम जोरदार राबविली जात असुन सामुहिक पध्दतीने हुमणी नियंत्रणसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ऊस क्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊन ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रकाश सापळा लावण्याचे आवाहन केले आहे. निर्वी येथील संजय बळवंत सोनवणे यांनी […]

अधिक वाचा..