बोरीवली तहसीलदार कार्यालयात अधिवास अर्जांचा तुटवडा; विद्यार्थ्यांना झेरॉक्स दुकानाचा आधार

मुंबई: बोरीवली तहसीलदार कार्यालय येथील नागरी सेतू केंद्रात अधिवास प्रमाणपत्र (डॉमिसिले सर्टिफिकेट) अर्ज उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्यानंतर आज सकाळी सुमारे ११.३० वाजता भेट दिली असता केंद्रात छापील अर्ज नसून समोरच्या झेरॉक्स दुकानातून अर्ज घ्यावेत, असे सांगण्यात आले. यावेळी जवळच असलेल्या आशापुरा जंबो झेरॉक्स येथून १० रुपयांना अर्ज विकत […]

अधिक वाचा..

शिक्षकांनो TET चे वेळापत्रक जारी, अर्ज भरण्याची मुदत काय? जाणून घ्या सर्व माहिती

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी (MAHATET 2025) ची तारीख व अर्ज प्रक्रिया जाहीर केली आहे. मुख्य हायलाइट्स  पेमेंट: फक्त ऑनलाइन (नेटबँकिंग / क्रेडिट-डेबिट कार्ड) पेपर 1 व पेपर 2 दोन्ही निवडल्यास — एकच परीक्षा केंद्र मिळेल अर्ज करण्याचा कालावधी: 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 प्रवेशपत्र उपलब्ध: 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी

मुंबई: प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम […]

अधिक वाचा..

संभाजीनगरसह या तीन जिल्ह्यांत १.१० लाख पीक विमा अर्ज रद्द

मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द छत्रपती संभाजीनगर: १४८ गंगापूर: १०४ कन्नड: ६८ खुलताबाद: ४५७ पैठण: ४९० फुलंब्री: २०५ सिल्लोड: ४१५ सोयगाव: ३२८ वैजापूर: २६४ जालना जिल्ह्यात ११,२३९ […]

अधिक वाचा..

शेततळ्यासाठी चार हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली असून त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील पावसातील अनिश्चित येणाऱ्या […]

अधिक वाचा..

जिल्हा पुनर्वसन कार्यालयात माहिती अधिकार अर्जाला मिळताहेत मोघम उत्तरे

शिक्रापूर (शेरखान शेख): जिल्हा पुनर्वसन कार्यालय पुणे येथे माहिती अधिकार कायद्याला पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरु असून सगळ्याच माहिती अधिकार अर्जांना सरसकट मोघम स्वरुपाची व विस्तृत स्वरुपाची मागणी केली म्हणून अर्ज निकाली काढले जात आहेत. एकाच माहिती अधिकार अर्जाला दोन वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत, अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन अर्जदारांना माहिती देण्याबाबत […]

अधिक वाचा..