तुही यत्ता कंची? खरात प्रकरण, महिला अत्याचार आणि सत्तासंघर्षावरून सरकारला सवाल

महिला सुरक्षेवरून राजकारण तापले; अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा मुंबई: राज्यात सध्या उघडकीस आलेल्या कथित ‘भोंदू बाबा’ खरात प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. “लाडकी बहिण” योजनेच्या गाजावाज्यात महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेबाबत सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीतही तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. […]

अधिक वाचा..

लहानग्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आजच्या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर…

नागपूर: महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर आपण त्या लहानग्या मुलीला न्याय देऊ शकणार नाही अशा शब्दात आमदार सना मलिक-शेख यांनी सभागृहात खंत व्यक्त केली. नाशिक जिल्हयातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

सात वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचार

अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत समाज आणि प्रशासन अधिक संवेदनशील व सतर्क होणे गरजेचे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे जुन्नर: ओतूर (ता. जुन्नर) येथील स्थानिक गरीब शेतकरी कुटुंबातील सात वर्षीय निरागस बालिकेवर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर शिवसेना नेत्या, विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने […]

अधिक वाचा..

बळीराजाला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो

पुणे: राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ऍट्रॉसिटी व मारहाणीच्या गुन्हयातून आरोपींची निर्दोष मुक्तता

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील केंदूर या गावातील एका व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी आलीदर प-हाड, बाळू प-हाड, नवनाथ पहाड व दत्तात्रय प-हाड यांची पुणे येथील विशेष न्यायाधिश संजीवकुमार नरवाडे यांनी गुणदोषावर चौकशी करून निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, तक्रारदाराने माझे शेतजमीनीवर गुरे का चारता असे विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी […]

अधिक वाचा..

मणिपूर महिला अत्याचार विरोधात मौन निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

मुंबई: मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई विभागातील मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते. मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे तसेच महिलांवर अत्याचारी मोठ्या प्रमाणात होत आहेत या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार…

मुंबई: महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगतानाच यावर प्रकाश टाकणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले आहे. […]

अधिक वाचा..

धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक…

मुंबई: मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान या घटनेचा युध्दपातळीवर […]

अधिक वाचा..

राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार; खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई: केंद्र व राज्यसरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलीसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्यापध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान मरीन ड्राईव्ह येथील त्या मुलीच्या नातेवाईकांनी आजच भेट घेतली असून […]

अधिक वाचा..