जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरातांकडून सभागृहात उघड

मुंबई: खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत, शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात […]

अधिक वाचा..

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत २८९ अनव्ये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून […]

अधिक वाचा..

लाखेवाडीतील नवीन सभामंडपाचा स्लॅबचा काही भाग कोसळला व प्लेअरचे बीम उखडले

त्वरीत काम थांबवून ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने सुरु असलेल्या सभामंडपाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे चालले असून त्याच्या प्लेअरचा बीम लगेच उखडला जात असून स्लॅबचा काही भाग कोसळल्याने त्यातील स्टील उघडे पडले आहे. या कामाला ठेकेदाराने पाणीच मारले नाही अशी तक्रार ग्रामस्थ […]

अधिक वाचा..