दुधासोबत हा पदार्थ मिसळून खा शरीरात दुप्पटीनं वाढेल व्हिटामीन B-12

शरीरात जेव्हाही व्हिटामीन बी-12 ती कमतरता भासते तेव्हा शरीर कमकुमत पडू लागते. शरीराची कार्य क्षमता वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी दुधासोबत काही ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करायला हवा. दुधात मनुके मिसळून खाल्ल्यानं व्हिटामीन बी-12 वेगानं वाढते ज्यामुळे शरीराचा थकवा आणि कमकुवतपणाही दूर होतो. काजू व्हिटामीन बी-12 चा चांगला स्त्रोत आहे. दुधात काजू मिसळून प्यायल्यानं व्हिटामीन बी-12 […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी-अशक्तपणा आलाय तर मग हे ४ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भराभर वाढेल…

रक्ताची कमतरता, एनिमियाचे लक्षण सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की रक्ताची कमतरता भासल्यास कोणती लक्षणं जाणवतात. शरीरात क्ताची कमतरता भासल्यास थकवा, कमकुवतपणा, त्वचा, नखं आणि डोळ्यांखाली पिवळेपणा, हृदयाची ठोके अनियमित, डोकेदुखी, चक्कर येणं, केस गळणं, मेंदू थकणं यांसारखी लक्षणं जाणवतात. नट्स:- रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रोज मूठभर नट्सचे सेवन करायला हवे. नट्स नॉन […]

अधिक वाचा..

शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे, लक्षणे आणि यावर आयुर्वेदिक उपचार

शीतपित्ताचा त्रास अनेक जणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काही वेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. अंगावर पित्त का येते व अंगावर पित्त उठणे यावरील उपाय याची […]

अधिक वाचा..

शरीरातील आतडी खराब होण्याची लक्षण

शरीरातील आतडी खराब होण्याची लक्षण 1) ऑटोइम्यून डिजीज अनहेल्दी डाएट आणि शरीरात जास्त सूज असल्याने आतड्या खराब होतात. या स्थितीत टाइप 1 डायबिटीस, रूमेटोइड आर्थराइटिस आणि सोरायसिससारख्या वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. 2) गॅसची समस्या आतड्यांमध्ये समस्या झाली तर पोट फुगणं, गॅस, अॅसिडिटीची समस्या सतत होत राहते. अशात यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. दुर्लक्ष कराल […]

अधिक वाचा..

शरीराला लागणारी आवश्यक खनिज कोणती

कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर. कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे. कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी. कमतरतेमुळे काय […]

अधिक वाचा..

गाजर ज्युसचे शरीरासाठी अनेक फायदे

गाजर ज्यूसचे फायदे  1) गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर खूप चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. 2) गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे

‘हे’ आहेत फायदे बॉडी डिटॉक्स:- गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते. पर्यायाने शरीरातील अपायकारक पदार्थ घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. ब्लड सर्क्युलेशन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते. सांधेदुखी:- शरीरातील सांध्यांमध्ये असलेली चिकनाई गरम पाणी पिल्यामुळे वाढीस लागते. पर्यायाने सांधेदुखीचा त्रास होत नाही. वजन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त […]

अधिक वाचा..

आल्याचा वापर करून शरीरातील यूरिक अ‍ॅसिड करू शकता कमी, जाणून घ्या….

यूरिक अ‍ॅसिड कमी करतं आलं आल्याच्या चहापासून ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश केला जातो. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबच यात अनेक औषधी गुणही असतात. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सि़डेंट ने शरीरातील सूज कमी होते. तसेच आल्याने पचनक्रियाही चांगली होते. शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघण्यास मदत मिळते. आलं कसं करतं काम? आल्यामध्ये जिंजरोल्स नावाचं एक शक्तीशाली […]

अधिक वाचा..

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि २६) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जांबुत ग्रामस्थांनी आक्रमकतेचा पवित्रा घेत वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला असुन नातेवाईक व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास थेट नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. गेली दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..

शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आपलं शरीर फीट ठेवण्यासाठी आणि नवीन कोशिका तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. पण जेव्हा हेच कोलेस्ट्रॉल शरीरात प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर हाय बीपी, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. चुकीची लाइफस्टाईल आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने आजकाल लोकांना जास्त कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हालाही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत असेल […]

अधिक वाचा..