गरम पाणी पिल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे

‘हे’ आहेत फायदे बॉडी डिटॉक्स:- गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते. पर्यायाने शरीरातील अपायकारक पदार्थ घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. ब्लड सर्क्युलेशन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते. सांधेदुखी:- शरीरातील सांध्यांमध्ये असलेली चिकनाई गरम पाणी पिल्यामुळे वाढीस लागते. पर्यायाने सांधेदुखीचा त्रास होत नाही. वजन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त […]

अधिक वाचा..

आल्याचा वापर करून शरीरातील यूरिक अ‍ॅसिड करू शकता कमी, जाणून घ्या….

यूरिक अ‍ॅसिड कमी करतं आलं आल्याच्या चहापासून ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश केला जातो. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबच यात अनेक औषधी गुणही असतात. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सि़डेंट ने शरीरातील सूज कमी होते. तसेच आल्याने पचनक्रियाही चांगली होते. शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघण्यास मदत मिळते. आलं कसं करतं काम? आल्यामध्ये जिंजरोल्स नावाचं एक शक्तीशाली […]

अधिक वाचा..

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि २६) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जांबुत ग्रामस्थांनी आक्रमकतेचा पवित्रा घेत वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला असुन नातेवाईक व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास थेट नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. गेली दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..

शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

आपलं शरीर फीट ठेवण्यासाठी आणि नवीन कोशिका तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. पण जेव्हा हेच कोलेस्ट्रॉल शरीरात प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर हाय बीपी, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. चुकीची लाइफस्टाईल आणि शारीरिक हालचाल कमी केल्याने आजकाल लोकांना जास्त कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हालाही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करावा लागत असेल […]

अधिक वाचा..

शरीरात या ५ गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद

हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जर ते बंद पडलं तर आपणं जिवंत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी हृदय चांगलं असणं गरजेचं आहे, अशात हृदयाची खूप काळजी घेणंही गरजेचं आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसात हृदयरोग वाढले आहेत, त्यामुळे हेल्थबाबत टेंशन वाढलं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार कोणते ते पहा…

दिवसभर खूप दगदगीचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटत. झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच […]

अधिक वाचा..

शरीरात वात वाढलाय तर काय खावे?

स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांना त्रासाला नक्कीच शरीरात वात दोष वाढला… शरीरात वात वाढलाय तर काय खावे किमान १ चमचा शुद्ध तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. (त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणं आवश्यक आहे.) वात […]

अधिक वाचा..

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन

1) नारळ पाणी:-दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये. 2) भाज्यांचा रस:- आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय? मग करा ६ उपाय करा

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Top 6 Iron Rich Foods) रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. […]

अधिक वाचा..

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन

1) नारळ पाणी:- दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये. 2) भाज्यांचा रस:- आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे […]

अधिक वाचा..