तुमच्या शरीरावर ‘टॅटू’ असल्यास नाही मिळणार ‘या’ सरकारी नोकऱ्या…

जर तुम्ही टॅटू लव्हर असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल, तर टॅटू काढण्यापूर्वी नियम समजून घ्या. भारतातील काही प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अपात्र मानले जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) भारतीय महसूल सेवा (IRS) भारतीय पोलीस सेवा (IPS) भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) भारतीय हवाई दल (Indian Air Force) भारतीय तटरक्षक […]

अधिक वाचा..

शरीरातील कॅल्शियमची कमतरता व उपाय

कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे असं बहुतेक लोकांना वाटतं, पण तसं नाही. कॅल्शियम हाडांपासून मेंदूपर्यंत काम करतं आणि आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आरोग्य तज्ञांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना कॅल्शियमची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर काय होईल? यामुळे हाडांव्यतिरिक्त इतर अवयवांवर कसा होतो परिणाम. आपल्या शरीरातील बहुतेक कॅल्शियम हाडांमध्ये […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे प्रकार कोणते

शारीरिक विश्रांती: आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते. मानसिक विश्रांती: दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून […]

अधिक वाचा..

नाश्ता करणंच बंद केलं तर शरीरावर काय परिणाम होतात

नाश्ता करणं का गरजेचं आहे जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल. नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय […]

अधिक वाचा..

दुधासोबत हा पदार्थ मिसळून खा शरीरात दुप्पटीनं वाढेल व्हिटामीन B-12

शरीरात जेव्हाही व्हिटामीन बी-12 ती कमतरता भासते तेव्हा शरीर कमकुमत पडू लागते. शरीराची कार्य क्षमता वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी दुधासोबत काही ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करायला हवा. दुधात मनुके मिसळून खाल्ल्यानं व्हिटामीन बी-12 वेगानं वाढते ज्यामुळे शरीराचा थकवा आणि कमकुवतपणाही दूर होतो. काजू व्हिटामीन बी-12 चा चांगला स्त्रोत आहे. दुधात काजू मिसळून प्यायल्यानं व्हिटामीन बी-12 […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी-अशक्तपणा आलाय तर मग हे ४ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भराभर वाढेल…

रक्ताची कमतरता, एनिमियाचे लक्षण सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की रक्ताची कमतरता भासल्यास कोणती लक्षणं जाणवतात. शरीरात क्ताची कमतरता भासल्यास थकवा, कमकुवतपणा, त्वचा, नखं आणि डोळ्यांखाली पिवळेपणा, हृदयाची ठोके अनियमित, डोकेदुखी, चक्कर येणं, केस गळणं, मेंदू थकणं यांसारखी लक्षणं जाणवतात. नट्स:- रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रोज मूठभर नट्सचे सेवन करायला हवे. नट्स नॉन […]

अधिक वाचा..

शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे, लक्षणे आणि यावर आयुर्वेदिक उपचार

शीतपित्ताचा त्रास अनेक जणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काही वेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त ह्या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. अंगावर पित्त का येते व अंगावर पित्त उठणे यावरील उपाय याची […]

अधिक वाचा..

शरीरातील आतडी खराब होण्याची लक्षण

शरीरातील आतडी खराब होण्याची लक्षण 1) ऑटोइम्यून डिजीज अनहेल्दी डाएट आणि शरीरात जास्त सूज असल्याने आतड्या खराब होतात. या स्थितीत टाइप 1 डायबिटीस, रूमेटोइड आर्थराइटिस आणि सोरायसिससारख्या वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. 2) गॅसची समस्या आतड्यांमध्ये समस्या झाली तर पोट फुगणं, गॅस, अॅसिडिटीची समस्या सतत होत राहते. अशात यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. दुर्लक्ष कराल […]

अधिक वाचा..

शरीराला लागणारी आवश्यक खनिज कोणती

कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर. कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे. कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी. कमतरतेमुळे काय […]

अधिक वाचा..

गाजर ज्युसचे शरीरासाठी अनेक फायदे

गाजर ज्यूसचे फायदे  1) गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर खूप चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. 2) गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. […]

अधिक वाचा..