रोज फक्त २० मिनिट उन्हात बसा, तुमच्या शरीराला मिळेल एनर्जीचा बुस्टर डोस

निरोगी राहण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे आहार आणि दुसरी म्हणजे नियमित व्यायाम. चांगल्या आरोग्याबाबत बोलताना बहुतेक लोक फक्त आहारावर फोकस करतात. काही लोक पोषण मिळणारं अन्न खातात, तर काही जण सप्लिमेंट्स घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, रोजची थोडीशी सूर्यकिरणं सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. सूर्यप्रकाशाचे आश्चर्यकारक फायदे हृदयाचं […]

अधिक वाचा..

शरीरातील आयर्न ची कमतरता

आयर्न हे शरीरासाठी खूप महत्वाचे असून शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. ते शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषात आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे, तर स्त्रियात १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. आयर्नलाच ‘ऍनिमिया’ असे देखील म्हटले जाते. जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर […]

अधिक वाचा..

रात्री चांगली झोप लागावी म्हणून शरीरातील ‘हे’ अवयव दाबून बघा, लगेच येईल गाढ झोप

रोज रात्री चांगली झोप घेणं आपल्या तब्येतीसाठी खूप महत्वाची असते. पण जर रोज झोप येत नसेल तर हे आजारपणाचं एक लक्षण आहे. यामुळे शरीर दिवसभर थकलेलं, सुस्त वाटतं आणि माणूस लवकर वृद्ध होऊ लागतो. झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोजचं बिघडलेलं रूटीन. बदलत्या आणि बिझी लाइफस्टाईलमुळे लोकांना आपला […]

अधिक वाचा..

शरीरात पाणी कमी झाल्यावर कोणते अवयव दुखतात, एका दिवसात किती पाणी प्याव

शरीरातील पाण्याची कमतरता आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच हेल्थ एक्स्पर्ट्स नेहमी शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला देतात. पाणी कमी झाल्यास शरीरातील काही अवयवांमध्ये वेदना देखील जाणवतात. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं. पोटदुखी  जे लोक दिवसभर पुरेसं पाणी पित नाहीत, त्यांना पोटात वेदना जाणवू शकतात. शरीरातील […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय ६ उपाय करा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. महिलांना ही समस्या सर्वाधिक उद्भवते. […]

अधिक वाचा..

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण

आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता तुम्ही रोज जी चपाती खाता त्या पिठात एक गोष्ट मिसळा तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता नक्की दूर होईल. ही गोष्ट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते. त्यामुळे त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते. हा एक मसाला […]

अधिक वाचा..

चिमुरडीसह वडिलांचाही गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला अन्…

बीड: बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असता, बीडमध्ये आता काही लोकांच्या आत्महत्येतही वाढ होऊ लागली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बीडच्या इमामपूर रोड परिसरातील या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या परिस्थितीत दिसून आला. याआधी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर परिसरात […]

अधिक वाचा..

संपूर्ण शरीरात मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणे अन् घरगुती उपाय

हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने किंवा हात आणि पाय बराच वेळ दाबून ठेवल्याने, हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात. परंतु काही लोकांना संपूर्ण शरीरात मुंग्या येणे जाणवते, जे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. अशावेळी व्यक्तीला असे वाटते की कोणीतरी संपूर्ण शरीरावर सुई […]

अधिक वाचा..

कवठे येमाई येथे उसाच्या शेतात सापडला मृतदेह; खुन झाल्याचा संशय

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी, गणेशनगर परीसरात बुधवारी (दि.२०) सकाळी उसाच्या शेतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खुण झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे व का करण्यात […]

अधिक वाचा..

नुसते तूप खाऊन रुपच येतंच पण शरीराच्या ‘या’ भागावर लावल्यास मिळतात अनेक फायदे

तूप खाल्ल की, रुप येतं अशी म्हण आपण ऐकली असेलच. तूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचा वापर हा आपल्या आहारात अगदी पूर्वीपासूनच करण्यात आला आहे. गरम गरम वरण- भातासोबत तुपाची धार आजही याची चव अनेक जण चाखतात. आहारात तुपाचे प्रमाण योग्य असेल तर आपली अनेक आजारांपासून सुटका होते. तूप कोणत्याही पदार्थाची चव वाढवते. […]

अधिक वाचा..