शरीरात हे संकेत दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकते हायपरटेंशनची समस्या 

हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांमधून वाहणारं रक्त धमण्यांच्या आतील बाजूवर दबाव टाकतं. जास्त दबावामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे हायपर टेंशन होण्याचा धोका वाढतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, पुरूषांमध्ये हायपर टेंशनची समस्या २४ टक्के आणि महिलांमध्ये २१ टक्के आढळून आली आहे. हायपरटेंशन या […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात

आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्या अन्नाची चव वाढवतात पण त्या हळूहळू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या शरीरात कोणतीही लक्षणे देत नाहीत, परंतु आतून त्या शरीरावर परिणाम करत असतात. याच वस्तूंना किचनमधील ‘सायलेंट किलर’ म्हणतात. या छोट्या छोट्या गोष्टी लगेच आरोग्य बिघडवत नाहीत. पण त्या विषासारख्या पसरतात. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या […]

अधिक वाचा..

प्रेम वादातून युवतीची क्रूर हत्या; मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले अन शहरात फिरवले

आग्रा: 23 जानेवारी रोजी आग्र्यातील ट्रान्स यमुना परिसरात एक भयंकर घटना घडली, ज्यात एका युवतीची तिच्या प्रियकराने क्रूरतेने हत्या केली. प्रेयसीवर संशय असल्यामुळे आरोपीने चाकूने तिचा गळा चिरला, मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पोत्यात भरून शहरात फिरवले. कुटुंबीयांनी मुलगी रात्री घरी न आल्याने शोध सुरु केला. मुलगी सापडत नसल्याने त्यांनी ट्रान्स यमुना पोलिस ठाण्यात बेपत्ता […]

अधिक वाचा..

वाढलेल्या कोलेस्टेरॉलने रोज पोखरल जात शरीर

कोलेस्टेरॉल हा आपल्याच शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक घटक आहे. पेशींची बांधणी, हार्मोन्सचे नियमन आणि पचनासाठी लागणारी काही आवश्यक द्रव्ये तयार करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. पण जीवनशैली बदललेली असताना, चुकीचा आहार, बसून राहण्याची सवय आणि ताणतणाव यांच्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. शरीराला शांतपणे पण हळूहळू त्रास देऊ लागते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कसे आणि का वाढते, […]

अधिक वाचा..

मुळ्याची पाने शरीरासाठी खूप गुणकारी

मुळ्याची पानं तर बहुतेक लोकं खातात, पण तुम्हांला माहिती नसेल कि मुळा भाजीची पानं खाल्ल्याने काय होते ते. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मुळा भाजीच्या पानांत मुळ्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात. त्यात असे भरपूर गुणधर्म आहेत, जे तुमचे आजार दूर पळवू शकतात. ते पोषण तत्वांनी परिपूर्ण आहार प्रधान करतात ज्यात लोह, कॅल्शिअम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन […]

अधिक वाचा..

आपल्या शरीराचे वजन प्रमाणातच हवे म्हणजे किती

आपल्याला वाटते, वाढत्या वयानुसार आपले वजन योग्य आहे, पण खरे तर विसाव्या वर्षीचे वजन हेच आपले योग्य वजन लहानपणापासून शरीराचा विकास व वाढ होत असतांना उंची व वजन वाढणे हा नैसर्गिक नियम आहे, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ज्यावेळेस वजन वाढते त्यावेळेस ते नुकसानकारक ठरत असते. यावरून जाडी किंवा लठ्ठपणा ठरत असतो. पण आपण जाड […]

अधिक वाचा..

उकडल्यानंतर दुप्पट पौष्टिक बनतात या गोष्टी, शरीराला मिळतात डबल फायदे

भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक वाद पेटलेला असतो. सामान्यपणे असं मानलं जातं की, काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं. कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात. मात्र, अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्लेत तर त्यातील पोषक आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने त्या […]

अधिक वाचा..

शरीरामध्ये कॅन्सर कसा उत्पन्न होतो

1) पेशिंचे नैसर्गिक नियम मोडणे  आपल्या शरीरात लाखो पेशी सतत निर्माण होतात आणि मरतात. पण काही वेळा DNA मध्ये बदल होतात. हे बदल पेशींना “मरायचे नाही” किंवा “नियंत्रणाबाहेर वाढायचे” असे आदेश देतात. 2) प्रतिबंधक यंत्रणेचा ताबा सुटणे सामान्यतः शरीरात इम्यून सिस्टीम अशा खराब पेशी लगेच नष्ट करते. पण काही वेळा ती त्यांना ओळखू शकत नाही […]

अधिक वाचा..

एकदा हसल्यामुळे आपल्या शरीराला किती फायदे आहेत

हसणं म्हणजे फक्त चेहऱ्यावर हास्य नाही ते म्हणजे मन, मेंदू आणि शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे. हसण्याचे फायदे, वैज्ञानिक आधारासह आणि रोजच्या जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो, याची सविस्तर माहिती आहे. हसण्याचे शारीरिक व मानसिक फायदे तणावमुक्ती हसताना मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स आणि डोपामिन नावाचे आनंददायक हार्मोन्स स्रवतात, जे तणाव कमी करतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवतो नियमित […]

अधिक वाचा..

तीन महिने रोज सकाळ-दुपार-रात्री फक्त दहीभात खाल्ल्याने शरीरात नक्की काय घडत

दहीभात विशेषतः रात्रभर ठेवलेला, आरोग्यासाठी चांगला मानला जातो. पण, जर रोज सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीनही वेळा फक्त आंबवलेला दहीभातच खाल्ला तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. दररोज दहीभात खाल्ल्याचे फायदे नियमित दहीभात खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण संतुलित […]

अधिक वाचा..