शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

कॅन्सरचे वेळीच निधान झाले नाही तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. वजन कमी होणे: जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, […]

अधिक वाचा..

शरीरातील ऊर्जा आणि कर्बोदके

शरीरातले प्रत्येक काम पार पाडण्यासाठी कार्यशक्तीची गरज लागते. मोटारसायकलला जसे पेट्रोल लागते, इंजिनाला डिझेल, कोळसा लागतो, पंपाला वीज लागते, मोबाईल फोनला जसे चार्जिंग लागते, तशीच शरीराला या कार्यशक्तीची गरज असते. ही कार्यशक्ती उष्मांकाच्या भाषेत समजावून घेऊया एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे माप वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान […]

अधिक वाचा..

शरीरातील वाढते युरिक अ‍ॅसिड, कारणे

आजच्या काळात युरिक अ‍ॅसिड हा आजार खूप सामान्य झाला आहे, ज्यामुळे जुनाट आजार जन्माला येतात. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पाण्याचे कमी सेवन आणि कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. खरं तर युरिक अ‍ॅसिड घाणी सारखं शरीरात जमा होतं. शरीरातील रक्तात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले तर सांधेदुखी, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकाराचा झटका यासारखे […]

अधिक वाचा..

तुमच्यातही ही ६ लक्षणे दिसत असतील तर मग शरीराला बी १२ ची गरज आहे

महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होत असते. त्याची कारणे ही बरीच आहेत. महिलांमध्ये जास्त करून जीवनसत्त्व डी ची कमतरता असते. याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण अजून एका जीवनसत्त्वाची सतत कमतरता असते. जीवनसत्त्व बी १२ ची महिलांमध्ये प्रचंड कमतरता असते. त्यामुळे अनेक त्रास होतात. १) त्वचेचा रंग पिवळा पडायला लागतो. नखांपासून चेहर्‍यापर्यंत कावीळ झाल्या […]

अधिक वाचा..

रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो

फळे खाणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे सहसा आपण सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे सेवन करतो. पण, बाजारात मिळणारी इतर फळेसुद्धा आवर्जून खायला हवीत. त्यातील एक म्हणजे रामफळ. रामफळ, ज्याला नेटेड कस्टर्ड ॲपल किंवा वाइल्ड मिठाई म्हणूनदेखील ओळखले जाते. हे उष्णकटिबंधीय, हृदयाच्या आकाराचे फळ आहे ज्याची त्वचा हिरवी-पिवळी तर चवीला थोडे तिखट आणि गोड […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत त्या […]

अधिक वाचा..

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचय स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये आढळली पावाच्या लादीत घुशीची लेंडी ; नागरिकांमध्ये संतापाची लाट

अन्न प्रशासन विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची नागरिकांवर वेळ… शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर शहरालगत रामलिंग रोडवर असणाऱ्या सिरवी बंधू मिठाईवाले या स्वीटहोम बेकरीतून विकत घेतलेल्या पावामध्ये चक्क घुशीची लेंडी आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० जुलै रोजी सतीष तागड यांच्या बाबतीत घडली. त्यांनी दोन पावाच्या लाद्या विकत घेतल्या असता त्यामध्ये एका […]

अधिक वाचा..

भीमा नदी पात्रात आढळला ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह

कोरेगाव भीमा पेरणे येथील घटना रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): हवेली (ता. पेरणे) कोरेगाव भीमा आणि पेरणे गावांच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात आज (दि. १९) सकाळच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहत येताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नदीत मृतदेह तरंगताना दिसताच परिसरातील […]

अधिक वाचा..

६ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला अन्…

आई-वडिलांकडे दिलेली चिठ्ठी; ४ महिने खात्यातून पैसेही काढले नाह दिल्ली: दिल्लीत सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह गीता कॉलनीत फ्लायओव्हरजवळ आढळून आलाय. स्नेहा देवनाथ असं तरुणीचं नाव असून ती त्रिपुराची होती. दिल्ली विद्यापीठात ती शिक्षण घेत होती. दरम्यान, तिच्या जवळच्या मित्रांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत. ७ जुलै रोजी स्नेहा पर्यावरण कॉम्प्लेक्समधून बेपत्ता […]

अधिक वाचा..