बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक […]

अधिक वाचा..

बैलगाडा स्पर्धेतील शिल्या बैलाची तब्बल ११,११,१११ रुपयांना विक्री

प्रगतशील शेतकरी प्रकाश मेचे यांचा गौरव शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे गावाने पुन्हा एकदा बैलगाडा स्पर्धांच्या क्षेत्रात आपली शान सिद्ध केली आहे. येथील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक व प्रगतशील शेतकरी प्रकाश बबन मेचे यांच्या बैलगाडा स्पर्धेतीलशिल्या या बैलाची तब्बल ११,११,१११ रुपयांना विक्री झाला असून, ही बातमी संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरली आहे. सदर बैलाने अनेक […]

अधिक वाचा..
bullak-cart-race

रायफल आणि शंभू बैलजोडीने मालकाला मिळवून दिला 1 बीएचके फ्लॅट!

सांगली: कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला आहे. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत आणि प्रकाश झोतात ही शर्यत पार पडली. या जयंत केसरी बैलगाडी शर्यतीत सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. रायफल आणि शंभू बैलजोडीने मालकाला फ्लॅट मिळवून दिला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

बैलगाडा घाटातून बुलेट चोरीला, काठापूर येथील दुसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): काठापुर (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यत सुरु असुन अनेक बैलगाडा शौकीन विविध तालुक्यातून ही शर्यत पाहण्यासाठी येत आहेत. हि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील मल्हारी लबडे यांची शाईन गाडी चोरी गेलेली घटना ताजी असतानाच याच घाटातून पुन्हा जालींदर दत्ताञय दांगट रा. काठापुर यांची (दि 27) रोजी दुपारी 2 ते […]

अधिक वाचा..

‘जुन ते सोन म्हणतं’ रांजणगाव येथील फंड कुटुंबाने बनवली दिड लाख रुपयांची बैलगाडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात गेल्या 20 ते 22 वर्षांपुर्वी औद्योगिक वसाहत आली. त्यामुळे सरकारने औद्योगिक वसाहतीसाठी आसपासच्या गावातील शेतजमिनी संपादित केल्या. त्यामुळे शेतीत राबणारे शेतकरी रांजणगाव MIDC त कामाला जाऊ लागले. परंतु आजही “जुनं ते सोनं” या म्हणीप्रमाणे आपली संस्कृती जपत अष्टविनायक गणपती पैकी महत्वाचे स्थान असलेल्या रांजणगाव गणपती येथील […]

अधिक वाचा..