4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी? 1 एप्रिल 2026 पासून नोकरीचे नियम बदलणार

औरंगाबाद: भारतातील कामगार वर्गासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून 29 जुने कायदे रद्द करून 4 नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पगार, कामाचे तास आणि सुट्ट्यांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. नवीन नियमांमधील मुख्य बदल काय आहेत 12 तासांची शिफ्ट जर एखाद्या कंपनीत 12 तासांची […]

अधिक वाचा..

1 जानेवारीपासून पगार, कर्ज, रेशन आणि दैनंदिन खर्चाबाबत मोठे नियम बदलणार

औरंगाबाद: 1 जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी, कर्जदार, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. हे बदल थेट तुमच्या उत्पन्नावर, खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे असतील. 8 व्या वेतन आयोगाची शक्यता – पगारात मोठी वाढ 7 व्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार 1 जानेवारी 2026 पासून […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई नाही महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलणार

मुंबई: वीस वर्षापूर्वी दुरावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत. नुकत्याच घेतलेल्या विजयी मेळाव्यास मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.हा सर्व प्रतिसाद पाहता भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असे आडाखे काही राजकीय धुरणींनी बांधले होते. मात्र, राज व उद्धव ठाकरेंनी या […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील हे आश्चर्यकारक बदल

स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण […]

अधिक वाचा..

बेडशीट किती दिवसांनी बदलावी, स्किन इंफेक्शनचा वाढतो धोका; ‘अशी’ करा स्वच्छ

प्रत्येक घरात दररोज बेडशीटचा वापर केला जातो, परंतु लोक त्याच्या स्वच्छतेबाबत अनेकदा निष्काळजी असतात. बेडशीट ही केवळ घर सजावटीचा एक भाग नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर बेडशीट वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर त्यामुळे अनेक प्रकारचं स्किन इंफेक्शन आणि ऍलर्जी होऊ शकते. बेडशीटची नियमित स्वच्छता केल्याने तुमची […]

अधिक वाचा..

आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी

१) Silence (ध्यान) शांत बसुन स्वतःच्य अंतर मनात डोकावणे, म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान! मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान. अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत […]

अधिक वाचा..

नैसर्गिकरित्या मूड बदलण्यासाठी काय करावं 

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करत असतो. मात्र हे करत असतांना याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि योग्य गोष्टींचा आधार घ्यायला हवा. आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वाळू लिलावाच्या धोरणामध्ये बदल करण्याची शिवसेनेची मागणी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे व चिंचणी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून वाळू लिलाव झालेला असुन सहाशे रुपये ब्रास या प्रमाणे सर्व सामान्यांना वाळू पुरवण्याचे अमिष शासनाने दाखवले आहे. परंतु शिरुर तालुक्यातील शासनाच्या वाळू लिलावाच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाने या वाळू लिलावा संदर्भातल्या धोरणामध्ये सुधारणा करुन लिलाव चालू करावेत अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) उपतालुकाप्रमुख […]

अधिक वाचा..

संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुलासा करावा; नाना पटोले

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. या दोघांच्या […]

अधिक वाचा..

औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही बदल न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

संभाजीनगर: छ .संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले असून सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाच्या नावात कोणताही बदल करू नये, असे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी 4 जुलै 2023 रोजी दिले असून शहराच्या नामांतरासंदर्भात मुंबई उच्च याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या मुख्य पीठात प्रलंबित शासनाच्या […]

अधिक वाचा..