शहरांच्या बकालपणावर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘शहर परिवर्तन गटा’चा शुभारंभ

मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे. गेल्या काही वर्षांत जाती-धर्माच्या मुद्द्यांना प्राधान्य देणारे राजकारण, पक्षफोडी आणि निवडणुकांमधील पैशांचा वाढता वापर यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. हे राजकारण बदलून शहरांचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्यासाठी ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन करण्यात आला आहे. हे व्यासपीठ […]

अधिक वाचा..

शहरांच्या बकालपणाला सरकारच जबाबदार; काँग्रेसचा ‘शहर परिवर्तन गट’ २० ऑगस्टपासून मैदानात

मुंबई: राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सरकार व महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. योग्य नियोजनाअभावी राज्यातील अनेक शहरे बकाल होत असून नागरिकांना रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे. शहर विकासाच्या […]

अधिक वाचा..

लहान शहरांना वेग, मुंबई–महाराष्ट्राला बळ! विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: लहान आणि मध्यम शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, पायाभूत सुविधा मजबूत करणारा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन देणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला नवे बळ देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नाच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल […]

अधिक वाचा..

काँग्रेसचे पाच शहरात महापौर तर ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ

भाजपा महायुतीच्या विजयात बोगस मतदान, पैशाचे वाटप व निवडणूक आयोगाच्या मदतीची साथ मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० […]

अधिक वाचा..