पावसाळ्याच्या दिवसात उत्पन्न होणाऱ्या सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव (रक्त […]

अधिक वाचा..

सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय 

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी. जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव (रक्त […]

अधिक वाचा..

सर्वसामान्य जनता,शेतकऱ्यांना फसवणारे सरकार पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा

मुंबई: सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठया प्रमाणात पाऊस सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 अनव्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना केला. या सरकारच्या काळात शेतकरी सुखी नाही त्यामुळे राज्य सुखी सुखी नाही. शेतमालाला हमीभाव देऊ, असे पंतप्रधानांचे आश्वासन होते मात्र हमीभाव तर नाहीच […]

अधिक वाचा..

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण, पर्यटन धोरण, नवे आयटी धोरण, लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण, २०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला […]

अधिक वाचा..

लेखकाने सर्व सामान्य लोकांचा आवाज व्हायला हव; कृष्णात खोत 

मुंबई: ग्रंथसंचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर पूर्व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर मुंबई येथे आयोजित केलेल्या मुंबई शहर ग्रंथोत्सवात ते बोलत होते. कृष्णात खोत यांना दोन वर्षापूर्वीच “रिंगाण ” या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांच्या गावठाण, धूळमाती,रौंदाळा, रिंगाण, झडझिंबड, काळयामाळया भिंगोळया या कादंब-या प्रसिद्ध झालेल्या […]

अधिक वाचा..

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता अधिक का असते 

आजकाल महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करिअरही करत आहेत. चूल आणि मूलसोबत महिला इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात. मात्र यामुळे त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात, ज्याचा परिणाम विविध शारिरीक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. थकवा, अशक्तपणा, रक्ताच्या अभावामुळे शरीर गंभीर आजारांच्या प्रभावाखाली येऊ शकते. अशक्तपणा, रक्ताचा अभाव ही एक गंभीर स्थिती: कमी […]

अधिक वाचा..

आत्मवंचना करणारे फडणवीस सर्वसामान्यांना फसवू शकत नाहीत…

मुंबई: माजी मुख्यमंत्री व नाईलाजास्तव झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे “मी पुन्हा येईन फेम” आहेत, त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला. नंतरची वक्तव्ये पाहिली तर दिव्यांगालाही किव येईल, अशी आहेत. एकनाथ शिंदेंचे आपण समजू शकतो त्यांनी मिंधेपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यांची अवस्था रक्ताला चटावलेल्या वाघाच्या पाठीवर बसल्यासारखी झाली आहे. वाघ मेल्यानंतरच पाठीवरून उतरलं तरच जगणार, […]

अधिक वाचा..

शासकीय नोकर मालक की नोकर…? सर्व सामान्य लोकांशी करतात अरेरावी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालय या सरकारी कार्यालयात काम करणारे वरिष्ठ अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत असुन या कार्यालयात वर्षानुवर्षे कामासाठी खेटे घालणाऱ्या नागरिकांना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडुन अरेरावी केली जात असुन हे अधिकारी शासकीय नोकर आहेत की या […]

अधिक वाचा..

सख्या भावांच्या बायकांना ग्रामपंचायत निवडणुकीत समान मते; आणि मग…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा हटके निकाल हाती आला आहे. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे. कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत आमने सामने होत्या. पूजा सचिन […]

अधिक वाचा..

सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला लागतोय बेकायदेशीर सावकारीचा चांगलाच फास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून त्यातून सामान्य नागरिकांच्या गळ्याला फास लागून अनेक लहानमोठे गुन्हे घडू लागल्याने सदर सावकारीवर आवर घालणे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे दिसून येत […]

अधिक वाचा..