शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८०% सवलत; अडकलेल्या फळ-भाजी निर्यातदारांना दिलासा

मुंबई: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर बंदरांमध्ये अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यात कंटेनरांबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शीतगृह कंटेनरच्या विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असून जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे […]

अधिक वाचा..

वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!

वाघोली: अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली. या कारवाईत 28 लाख रुपये किंमतीचे 134 ग्रॅम मेफेड्रोन, मोटार आणि मोबाईल असा एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किशन नंदकिशोर लधड (वय 35, रा. धानोरी) आणि हनुमान रूपाराम चौधरी (वय 33, रा. वडगाव […]

अधिक वाचा..

घोड धरण परिसरात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यावर गंभीर आरोप

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता वैभव काळे हा अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असून झाडे तोडण्याच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. घटनास्थळी काळ्या रंगाची “महाराष्ट्र शासन” अशी […]

अधिक वाचा..

अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी वकिलाला जीवघेणी मारहाण

नागपूर: अवैध वाळू उपसा प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथील तरुण वकील पांडुरंग तोडकर याच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही मारहाण केल्यावर याच वकिलाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांना पांडुरंग तोडकर माहिती देत असल्याच्या संशयाने वाळू माफियांनी हा […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये कोयत्याच्या धाकाने मारहाण प्रकरणातील तिघांना अटक

शिरूर पोलिसांची तात्काळ आणि प्रभावी कारवाई शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विशाल कृषी सेवा केंद्रामध्ये घुसून कोयत्याच्या धाकाने केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. शिरूर पोलिसांची ही वेगवान आणि प्रभावी कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. (दि. ५) एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विशाल कृषी सेवा केंद्र, शिरूर […]

अधिक वाचा..

त्या १९ वर्षीय तरुणाच्या खुण प्रकरणी भावकीतीलच जिवलग २० वर्षीय तरुणाला अटक…

अहिल्यानगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला तपास लावण्यात यश  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर – श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे या १९ वर्षीय तरुणाचा निघृण खुण झाला होता. अखेर खुणाला वाचा फुटली व अवघ्या चारच दिवसात या खून प्रकरणाचा उलगडा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाने लावला असून,हा गुन्हा […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री […]

अधिक वाचा..

मनाचा,भावनेचा,विचारांचा,स्वभावाचा आजाराशी संबंध असतो का

१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते. २).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात. ३)अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते. ४)अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो. ५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते. ६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात. ७) आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, त्याच्या सोयाबीन, […]

अधिक वाचा..

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरणाऱ्या 329 ग्राहकांवर गुन्हे दाखल

बारामती: महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असणाऱ्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे किंवा शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार आढळले असून, 329 ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल […]

अधिक वाचा..