राज्यात १८,००० कंत्राटी शिक्षकांची भरती होणार
औरंगाबाद: राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होणार असून सुमारे १८ हजार १०६ कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याची मोठी प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या शाळांवर याचा थेट परिणाम होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश ५२ वर्षे वयापर्यंतच्या प्राथमिक शिक्षकांनी दोन वर्षांत TET उत्तीर्ण करणे आवश्यक २३ नोव्हेंबरला झालेली TET ही पहिली संधी […]
अधिक वाचा..