त्या रस्ताची चाळण; १७ शाळांतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, ग्रामस्थांचा महामार्ग रोखण्याचा इशारा
पुणे: शहापूर तालुक्यातील वाशाळा ते कसारा हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता अधिकारी–ठेकेदारांच्या मिलीभगतीमुळे अक्षरशः चाळण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. माळशेज घाटमार्गे पुणे शहराला जोडणारा हा रस्ता तब्बल १७ शाळांना जोडतो. मात्र नागमोडी वळणे, तीव्र चढ-उतार आणि खोल खड्ड्यांमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून कालावधी […]
अधिक वाचा..