शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग सध्या वेगळे असले, तरी दोघांमधील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची […]

अधिक वाचा..

अटीतटीच्या लढतीला हिंसाचाराची किनार! शिंदे गटाचा पराभव, गोपीचंद पडळकरांच्या वहिनींनी मारली बाजी

आटपाडी: राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून निकालांचे चित्र स्पष्ट होत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात भाजपने महत्त्वाचा गड राखला आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्या मोटे यांचा ९८० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. सकाळी […]

अधिक वाचा..

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव. सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती […]

अधिक वाचा..

तुकडेबंदी हरणार? सरकार आणणार नवा ‘गुंठेवारी कायदा’! जाणून घ्या सविस्तर माहिती

संभाजीनगर: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात जमिनीचे तुकडे पाडण्यावर असलेली तुकडेबंदी (Fragmentation Ban) कायद्यातून हटवण्याचा सरकारचा विचार आहे. महायुती सरकार लवकरच नवा गुंठेवारी कायदा पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा आता एक गुंठा जमीन देखील स्वतंत्ररित्या तुकड्यांत पाडता येणार आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

अधिक वाचा..