भोंदू बाबावर कडक कारवाई होणारच; आनंद परांजपे यांचा इशारा

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत विकास लवांडे यांच्यावर जोरदार टीका केली. “गांडुळासारखी वळवळ बंद करा,” असा थेट टोला लगावत त्यांनी महायुती सरकारकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर सविस्तर माहिती देत, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात […]

अधिक वाचा..

महिला नेतृत्वाचा नवा अध्याय! राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चांना उधाण; त्या बड्या नेत्याच मोठ विधान

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्या म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी लोकभवन येथे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

या पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे 

तुम्ही जर ८० किंवा ९० च्या काळातील जन्मलेले असाल तर तुम्हाला आठवत असेल की, न्हाव्याकडे दाढी केल्यानंतर तो तुमच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवत होता. कारण त्यावेळी आफ्टर शेव क्रिम किंवा जेल तेवढे मिळत नव्हते. तुरटीने चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच सोबतच याने सुरकुत्या आणि त्वचेवरील डागही दूर होतात. तुम्ही जर महानगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला याची काहीच […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसची ३० उमेदवारांची तिसरी व अंतिम यादी जाहीर; राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार निवडणूक रिंगणात

9४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार; लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी… मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार […]

अधिक वाचा..

कावीळ झाल्यावर सपोर्टीव ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत

कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत. हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न […]

अधिक वाचा..

५ मिनिटांत होणारे ५ सोपे व्यायाम, थायरॉईड असेल तर नक्की करा

बदललेल्या जीवनशैलीमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडून अनेक आजार कमी वयातच मागे लागत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे थायरॉईड. हा त्रास अनुवंशिक स्वरुपाचाही असतो. हायपोथायरॉईड आणि हायपर थायरॉईड असे दोन प्रकार यामध्ये आहेत. ज्या लोकांना याचा त्रास असतो त्या लोकांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे औषधी तर घेतलीच पाहिजेत, पण त्यासोबतच काही व्यायामही केले पाहिजेत. तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ […]

अधिक वाचा..

‘असं’ चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स काढून टाकण्यासाठी, नेहमीच स्ट्रिक्ट डाएट प्लॅन आणि हेवी वर्कआऊटची करण्याची आवश्यकता नसते. फक्त चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त सातत्य राखावं लागेल. चला तर मग जाणून घेऊया चालण्याने आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो. जर तुम्ही नुकतंच चालायला सुरुवात केली असेल तर सर्वप्रथम […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन कमी झाल्याने सतत थकवा येतो तर न चुकता खा हे पारंपरिक सूपरफूड

महिलांना अनेकदा खूप थकवा येतो, घरातली कामं, सणवार, आजारपणं, पाहुणे, ऑफीस हे सगळं करता करता त्यांची तारेवरची कसरत होत असते. या सगळ्यानंतर पुरेसा आराम मिळाला नाही तर शरीर आणि मनही थकतं. इतकंच नाही तर शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्याचे एक महत्त्वाचे कारण असते. यामुळे नकळत खूप गळून गेल्यासारखे वाटणे, चिडचिड होणे अशा […]

अधिक वाचा..

रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३) बदाम तेलानं माँलीश करा. ४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७) […]

अधिक वाचा..

जेवण झाल्यानंतर हे नक्की करुन पहा…

1) जेवणानंतर एक चमचा भाजलेले तीळ आणि जवस खावे. पचनासाठी आणि कोलेस्टेरॉल साठी उपयुक्त असतात. २) दोन चमचे धणे व दोन चमचे जिरे एक लिटर पाण्यात रात्री भिजत घालणे. त्यात एक खडीसाखरेचा खडा टाकणे. सकाळी गाळून दिवसभर थोडे थोडे घेतल्यास लघवीची जळजळ कमी होण्यास मदत होते. ३) दोन वेलदोडे सोलून दोन्ही जेवणानंतर खावे. पित्ताच्या जळजळसाठी […]

अधिक वाचा..