Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशावर शिरुर महसुल विभागाने पुन्हा एकदा कारवाई करत एक वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट आणि वाळू वाहून नेणारी फायबर बोट जिलेटीनच्या साह्याने उध्वस्त केली. गेल्या सहा महिन्यातली महसुल विभागाची हि चौथी कारवाई असुन घोड धरणात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीचा बुधवार (दि १२) […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट

सोलापूर: शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

एक चूक अन् अख्खं घर उद्धवस्त

कोल्हापूर: कोल्हापुरातील कळंबा येथील एलआयसी कॉलनीमध्ये घरगुती गॅस पाईपलाईनमुळे भीषण स्फोट झाला होता. या भीषण स्फोटात जखमी झालेल्या पाच वर्षांच्या प्रज्वल भोजनेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गॅस कंपनीच्या कामातील निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी […]

अधिक वाचा..

पुढील 3 दिवसांत संकटांचा कहर! 4 देश होणार उदध्वस्त, बाबा वेंगांचा तो काय इशारा.

जपानमध्ये 5 जुलै रोजी त्सुनामीच्या लाटा येणार असा दावा करणाऱ्या वृत्तांनी खळबळ उडवली होती. त्यावेळी काहीच घडले नाही. पण आता रशियाच्या कामचटका द्वीपसमूहाजवळ 8.8 तीव्रतेचा महाभूकंपाने प्रशांत महासागरात खळबळ उडवली आहे. जपान, रशिया, अमेरिकेतील काही बेटांसह जगातील इतर समुद्रीय देशांना धोक्याचा इशारा अजूनही कायम आहे. जपानची बाबा वेंगा रिओ तात्सुकी हिची ती भविष्यवाणी खरी ठरणार […]

अधिक वाचा..

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

आपटीतील दारुभट्टी शिक्रापूर पोलिसांकडून उध्वस्त

कच्च्या रसायनांसह एक लाख तीस हजारांचा ऐवज नष्ट शिक्रापूर (शेरखान शेख): आपटी (ता. शिरुर) येथे शिरुर आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या कडेला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दारु भट्टी पूर्णपणे उध्वस्त करत तब्बल 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल नष्ट करत दारु भट्टी चालवणाऱ्या जैसपाल नानावत या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. आपटी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले…

नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान रायपूर: केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला […]

अधिक वाचा..

जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न गरजेचे: डॉ. श्रीपाल सबनीस

मुंबई: देशासह राज्यात जातीव्यवस्था वाढत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रबोधन शिबिरे घेऊन सर्वांनी प्रयत्न करायला हवे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले. संस्कृती प्रकाशन संस्थेतर्फे प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे लिखित “क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या […]

अधिक वाचा..