लहान शहरांना वेग, मुंबई–महाराष्ट्राला बळ! विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: लहान आणि मध्यम शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, पायाभूत सुविधा मजबूत करणारा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन देणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला नवे बळ देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नाच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल […]

अधिक वाचा..

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; छत्रपती संभाजीनगरसह 29 महापालिकांतील प्रवर्ग निश्चित

मुंबई: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक महापालिकांमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर? छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय! आता ‘अशाप्रकारे’ होणार शेतीची हद्द निश्चिती

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभाग अंतर्गत अनेक महत्त्वाचे असे निर्णय सरकारच्या माध्यमातून सध्या घेण्यात येत आहेत. यामध्ये जर आपण बघितले तर राज्यातील महसूल विभाग वेगवेगळे समाज हितोपयोगी निर्णय घेण्यामध्ये सध्या आघाडीवर दिसत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना सेवा सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यातील शिव पाणंद रस्त्यांचा निर्णय हा […]

अधिक वाचा..

अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार; नीलम गोऱ्हे 

चौंडी: विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या मा. डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दिनांक १५ मे रोजी सकाळी ११:३० वाजता चौंडी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “चौंडी येथील हे भव्य स्मारक ग्रामस्थ व शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आले असून, अहिल्याबाईंचं […]

अधिक वाचा..

गतिमान सरकार शेतकरी, विद्यार्थी, जनतेचे प्रश्न सोडविण्यास ठरले अकार्यक्षम

नागपूर: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला आलेलं अपयश , उद्योग विभागात राज्याचा घसरलेला क्रमांक, बनावट औषधे घोटाळा, जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था आदी प्रश्न सोडविण्यास गतिमान सरकार अकार्यक्षम ठरले आहे, अशा खरमरीत शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. देशात महाराष्ट्राचे उद्योगातील स्थान 13 व्या क्रमांकावर घसरले आहे. उद्यम योजनेत छोटे आणि लघु […]

अधिक वाचा..
sharad pawar

समाजात वाचनसंस्कृती किती रुळली त्यावर त्याच्या सांस्कृतिक पातळीची उंची  ठरते; खासदार शरद पवार

मुंबई: एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते” असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ दादर येथील संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात थाटात संपन्न झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंदीतील […]

अधिक वाचा..