आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी, आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. मुंबईतील टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

संवादाची संस्कृती जपूया; महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे भान ठेवूया

मुंबई: महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, विचारवंत आणि लोकशाही मूल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना लोकहित, न्याय आणि सुसंस्कृत राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजमनात रुजवली. या समृद्ध वैचारिक परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आज सार्वजनिक चर्चेचा दर्जा […]

अधिक वाचा..