अपघातात तरुणीचा मृत्यू, पतीचा आक्रोश पाहुण्यांनाही हादरवला

खोकुर्ले: शनिवारी शाहू मिल चौकात एका कार आणि मोपेडच्या अपघातात लक्ष्मण शिवाजी गवळी यांची पत्नी भाग्यश्री (वय २५) ठार झाली. या अपघाताने दीड वर्षापूर्वी सुरू झालेला दोघांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. भाग्यश्री खोकुर्ले येथील असून अलीकडेच वकिलीची पदवी घेतली होती आणि न्यायालयीन परीक्षेची तयारी करत होती. चार बहिणींपैकी सर्वात लाडकी असलेल्या भाग्यश्रीने नुकतेच आईचे […]

अधिक वाचा..

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाचा कुटुंबियांचा आरोप

भिवंडी: ज्या वयात हातात खेळणी आणि दप्तर असायला हवे, त्या कोवळ्या १२ वर्षांच्या वयात एका निष्पाप मुलाला मृत्यूने कवटाळले. भिवंडीत भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त झालेल्या हामिद खान या चिमुकल्याचा तब्बल २० दिवस मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

अधिक वाचा..

पुण्यात मॉर्निंग वॉक जीवावर बेतला; अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे: पुण्यातील पाषाण रोड–पंचवटी–एनसीएल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका 73 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा विजयकुमार पाटील (वय 73) असे मृत महिलेचे नाव असून, 24 जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडली. दररोजप्रमाणे पहाटे सुमारे 5.30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या आशा पाटील सकाळी घरी परतल्या नाहीत. सकाळी […]

अधिक वाचा..

चौथ्या मजल्यावरून पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक: नाशिक शहरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी फाटा परिसरात शोककळा पसरली आहे. पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर परिसरातील एका इमारतीत ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कियान्श प्रफुल्ल बेदाडे (वय ६ वर्षे, रा. शिवगंगा रेबिन्यू, नरहरी […]

अधिक वाचा..

मोटेवाडी येथे विद्युत शॉक बसल्याने तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू

न्हावरे:- शिरुर तालुक्यातील मोटेवाडी येथे सुरु असलेल्या कामादरम्यान अचानक विद्युत शॉक लागून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मयत तरुणाचे नाव भरत महादेव उघडे (वय २९, सध्या रा. कात्रज, पुणे; मूळ रा. पाचवड, ता. परांडा, जि. धाराशिव) असे असुन […]

अधिक वाचा..

ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू…

मेरठ: एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला, अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे. मेरठच्या लाला लजपत […]

अधिक वाचा..

त्या गावात मृत्यूचे तांडव, अवघ्या दीड महिन्यात 24 जणांचा मृत्यू

ग्रामस्थांकडून देवाचा धावा, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल कानपुर: अवघ्या दोन हजाराच वस्तीचे हे गाव. पाच-सहा गल्ल्या, मोठे दोन-तीन चौक, मंदिर, पार, पंचायत आणि आजुबाजूला शेतवस्ती. इतर गावांप्रमाणेच येथील दैनंदिन व्यवहार सुरू होते. पण गेल्या दीड महिन्यात या गावातील वातावरण बदलले आहे. या दीड महिन्यात येथील 24 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. जणू पंचकच लागले […]

अधिक वाचा..

दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू…

पुणे: पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. दुचाकी अचानक स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरच्या चाकाखाली आली. दुचाकीवरील दोघांचाही या अपघातात चिरडून मृत्यू झाला. चाकण-तळेगाव मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खालुम्ब्रे येथील हुंडाई चौकात सकाळी साडे सहाच्या सुमारास […]

अधिक वाचा..

राज्यात वीज पडून मृत झालेल्या शेतकरी, शेतमजूरांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी 

मुंबई: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा […]

अधिक वाचा..

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली

मुंबई: अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें […]

अधिक वाचा..