रोजच्या आहारात ज्वारी व बाजरीचे सेवन करणे वाढवा; डॉ ऐश्वर्या आगरकर

शिरुर (तेजस फडके): आपल्या शरीरात ग्लुटेन जास्त गरजेचे नसुन ग्लुटेन विरहीत तृणधान्याचे रोजच्या आहारात प्रमाण वाढल्यास भविष्यात आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरी हंगाम निहाय वाढवा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ ऐश्वर्या आगरकर यांनी केले. निमोणे (ता. शिरुर) येथील श्री नागेश्वर विद्यालयात शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निमोणे […]

अधिक वाचा..