जास्त पाणी पिणे धोकादायक

आज काल भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो, त्यात किडनी स्टोन चा त्रास असणाऱ्या लोकांचा तर जास्त पाणी पिण्यावर अधिक जोर असतो. परंतु जास्त पाणी पीने देखील आरोग्यास हानिकारक आहे. शरीरात 70% पाणी असते, त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो. […]

अधिक वाचा..

केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे एकापेक्षा एक अनेक फायदे 

साऊथ इंडियामध्ये केळीच्या पानांवर जेवण करण्याची फार जुनी पद्धत आहे. असं सांगितलं जातं की, केळीच्या पानावर जेवण केल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं. केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल, अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्सचं प्रमाण भरपूर असतं. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण अनेकांना केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे फायदे माहीत नसतील. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आजकाल अनेक प्रकारच्या लोशनमध्ये […]

अधिक वाचा..

रोज सकाळी उपाशीपोटी आंबटचिंबट फळांचं ज्यूस पिण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

लोक अनेकदा उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी, ओव्याचं पाणी, मेथीच्या बियांचं पाणी पितात. पण अनेक लोकांच्या मनात असाही प्रश्न पडतो की, उपाशीपोटी आंबट फळांचे ज्यूस प्यावे की नाही? यावर अनेक एक्सपर्ट सांगतात की, संत्री, आवळा, मोसंबीचा ज्यूस उपाशीपोटी पिणं नुकसानकारक ठरू शकतात. कारण या फळांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे पोटासाठी योग्य नाही. अशात सकाळी उपाशीपोटी […]

अधिक वाचा..

फळांचे रस पिण्याचे अनेक फायदे आहेत

फळांच्या रसांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. फळांचे रस प्यायल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. फळांच्या रसांचे काही प्रमुख फायदे पचन सुधारते फळांच्या रसांमध्ये फायबर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या कमी होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवते फळांच्या रसांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि […]

अधिक वाचा..

काळा चहा पिण्याचे फायदे 

काळा चहा म्हणजेच दूध नसलेला चहा. घटक कमी गुळ + कमी चहापावडर + गवती चहा (असल्यास) + आलं किंवा सुंठपावडर किंवा काळीमिरी किंवा आयुर्वैदिक चहा मसाला (कोणतेही एकच). इत्यादी फायदे १) काळ्या चहात केटकिन्स असल्याने हॄदयाचे उत्तम प्रकारे संरक्षण होते. २) रक्तातील प्लेटलेट्सच्या गुठळ्या होत नाहीत. रक्त पातळ राहते. ३) अँन्टिआँक्सिडंटस् असल्याने तारूण्य टिकून राहते. […]

अधिक वाचा..

पाणी जीव वाचवू शकतं, तसं जिवावर बेतूही शकतं, जास्त पाणी प्यायल्याने होतं ‘असं’ नुकसान

पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याने केवळ तहान भागते असं नाही तर पाण्यातून शरीराला अनेक महत्वाचे मिनरल्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. […]

अधिक वाचा..

सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे पाच फायदे

    दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. या तक्रारी अशा असतात की त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचीही आवश्यकता नसते तरीही त्या त्रासदायक असतात. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास या त्रासांपासून आपली सुटका होऊ शकते.     सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या […]

अधिक वाचा..

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात

घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण पाणी पितो. गार पाणी प्यायल्याने कोरड्या घशाला आराम तर मिळतो तसेच मन देखील तृप्त होते. थंड पाणी प्यायल्यानंतर गरमा गरम जेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. थंड गरम पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. तसेच कोणतेही पदार्थ खाताना ऋतुमानानुसार खावे. अचानक थंड आणि गरम पदार्थ […]

अधिक वाचा..

आवळ्याचा चहा पिण्याचे फायदे

चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन निरोगी राहू शकतो. आवळा हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यात व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्याने केस, डोळे, त्वचेसाठी ते फायदेशीर आहे. आवळा रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसेच लठ्ठपणा दूर होतो. तसेच रोज सकाळी आवळ्याचा चहा पिण्याने देखील अनेक फायदे मिळतात. आवळा चहा प्यायल्याने पोटात […]

अधिक वाचा..

भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

भेंडीचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये खनिजे, जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी. भेंडीत असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच यात जीवनसत्वे, खनिजे, पोषक घटक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, तसेच यात असलेल्या […]

अधिक वाचा..